महाराष्ट्र
-

उन्हाळा तापदायक ? जाणून घ्या, उष्णतेच्या झळांचे दिवस किती वाढणार!
मुंबई : यंदाचा उन्हाळा तापदायक ठरण्याचा अंदाज आहे. एप्रिल, मे आणि जून, या तीन महिन्यांत देशभरात किमान, कमाल तापमान सरासरीपेक्षा…
Read More » -

दापोलीतील सुलेमान मुस्तफा खान यांना पीएचडी प्रदान.
दापोली : दापोलीसाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. दापोलीचे रहिवासी असलेले डॉ. सुलेमान मुस्तफा खान यांना त्यांच्या संशोधनासाठी डॉ.…
Read More » -

‘समृद्धी’चा प्रवास महाग, ‘फास्टॅग’ही सक्तीचा!
मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील प्रवास आज, मंगळवारपासून महागला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पथकरात १९ टक्क्यांनी वाढ…
Read More » -

घरे महागणार! रेडीरेकनर दरांमध्ये वाढ, नागपूरसह राज्यात हे आहे नवीन दर!
राज्यभरात रेडी रेकनर (आरआर) दरात वाढ जाहीर केली आहे. नागपूरमध्ये ही वाढ ४.२३ टक्के आहे, तर (नागपूर महानगर प्रदेश विकास…
Read More » -

गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये ४१ रुपयांची कपात, नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला तेल कंपन्यांचा मोठा निर्णय!
: नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये मोठी कपात केली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस…
Read More » -

IMDच्या अंदाजानुसार आजपासून काही दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता
गुढीपाडव्यापासूनच राज्याच्या काही भागांमध्ये उकाडा वाढला, तर काही भागांमध्ये दमट हवामानात आणखी भर प़डली. मुंबईत सध्या अशीच स्थिती पाहायला मिळत…
Read More » -

महाराष्ट्रातील बेरोजगारांना ‘मासिक निर्वाहभत्ता’ देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात मोहिम राबविणारः समविचारी मंचचा निर्धार
महाराष्ट्रात २००५ पासून शासकीय नोकर भरतीत कंत्राटी पद्धती सुरु आहे.नोकरीची शाश्वती नसून शासनाच्या विविध खात्या अंतर्गत लाखो पदे रिक्त आहेत.गेल्या…
Read More » -

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेने १४.३४% व्यवसाय वृद्धी करत ८.३२ कोटींचा निव्वळ नफा तर ९९.७१% इतकी विक्रमी वसुली नोंदवली – ॲड.दीपक पटवर्धन
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेने कमालीचे सातत्य, प्रमाणबद्धता व विश्वासार्हता यांचा अर्थविष्कार करत आपल्या व्यवसायात १४.३४% वृद्धी…
Read More » -

मँगोनेट’ द्वारे ६९९६ बागायतदारांची नोंद निर्यातीला चालना; रत्नागिरी जिल्हा देशात अव्वल
रत्नागिरी* : मँगोनेट या प्रणालीद्वारे देशातील निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी करण्यात आली आहे. देशात आंबा निर्यातीत महाराष्ट्र राज्य अव्वल असून,…
Read More » -

विश्व नगर येथे गुढीपाडव्याला नवीन ज्येष्ठ नागरिक संघ स्थापनेचा संकल्प
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघ तथा फेस्कॉमच्या गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ या संकल्पनेनुसार रत्नागिरी शहरातील विश्व नगर…
Read More »