महाराष्ट्र
-

दिसायला आकर्षक, तरी संपर्क टाळावाच., जुहू किनाऱ्यावर ‘ब्लू बटन’ जेलिफिशचा वावर!
मुंबई :* जुहू समुद्रकिनाऱ्यावर सध्या पर्यटकांचे आणि अभ्यासकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ‘ब्लू बटन’ जेलिफिशचा वावर पाहायला मिळत आहे. किनाऱ्यावर मोठ्या…
Read More » -

मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूरपासून माणगावपर्यंतच्या प्रवास चाकरमान्यांसाठी ठरतेय वाहतुकीची कोंडी.
उन्हाळी सुट्टीसाठी गावी येणार्या चाकरमान्यांसह कोकण व गोव्याच्या दिशेने जाणार्या पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. चाकरमानी व पर्यटकांच्या मार्गात…
Read More » -

वसई : अवकाळीचा सुक्या मासळीला फटका, लाखोंचे नुकसान; मच्छिमार हवालदिल!
वसई :* मागील वर्षभरापासून समुद्रातून मिळणाऱ्या मासळीची आवक घटली आहे. त्यापाठोपाठ आता अवकाळी हजेरी लावल्याने समुद्र किनाऱ पट्टीच्या भागात सुकविण्यासाठी…
Read More » -

राज ठाकरे यांनी ऑपरेशन सिंदूर नंतर काढले मोदींच्या कारभाराचे वाभाडे.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने मंगळवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये विमानांच्या साहाय्याने क्षेपणास्त्रांचा मारा करुन दहशतवादी…
Read More » -

एकच डीपी, एकच स्टेटस .. तिरंगा !
🇮🇳 भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी आपल्या सोशल मीडियावरील डीपी वर तिरंगा लावा. पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी…
Read More » -

पाकिस्तान, पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करुन ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्यदलांचे अभिनंदन –उपमुख्यमंत्री अजित पवार
भारतीय सैन्यदलांच्या क्षमतेवर देशाला संपूर्ण विश्वास,**सैनिकांच्या पाठीशी देशाच्या एकजुटीची भक्कम ताकद*–उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भारतीय सैन्यदलांचे अभिनंदन मुंबई दि. 7…
Read More » -

सीईटीच्या फेर परीक्षेलाही अडीच हजार विद्यार्थी मुकले
मुंबई :* एमएचटी सीईटीच्या पीसीएम गटाच्या अखेरच्या सत्रातील परीक्षेत २१ प्रश्नांचे पर्याय चुकीचे दिल्याने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी…
Read More » -

शिवसेना पक्षनाव, चिन्हाच्या वादावर आज सुनावणी!
मुंबई :* शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज, बुधवारी सुनावणी होणार आहे. राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेना पक्षप्रमुख…
Read More » -

जय हिंद! भारत माता की जय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. आज म्हणजेच ७…
Read More » -

ओबीसींच्या राजकीय अस्तित्वासाठी महत्वपूर्ण निकाल – छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया!
नाशिक :* ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या…
Read More »