महाराष्ट्र
-

महाराष्ट्राचे ‘आरोग्य’ बिघडले! 62 कोटींच्या ‘त्या’ टेंडरमध्ये मोठा घोटाळा; पाचपट दराने
* गेल्या काळात राज्याच्या आरोग्य खात्यातील आणखी एक गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. लसींच्या साठवणुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या कोल्ड चेन उपकरणांच्या…
Read More » -

पुराव्याशिवाय आरोप करणे हा ईडीचा पॅटर्न बनला आहे : सर्वोच्च न्यायालयाने फटकारले!
*नवी दिल्ली :* पुराव्याशिवाय आरोप करणे हा ईडीचा पॅटर्न बनला आहे, अशी फटकार सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्रीय तपास यंत्रणेला लगावली.…
Read More » -

नेत्यांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला ! स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्ताकारणाचा मार्ग मोकळा!
परभणी :* स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता पुन्हा एकदा या निवडणुकांचा…
Read More » -

काजू बोंडांपासून इथेनॉल, जैव रंग आणि जैव रसायने निर्मिती!
सावंतवाडी :* काजू बोंडावर प्रकिया करून इथेनॉल जैव रंग व जैव रसायने निर्माती करण्यात येणार आहे. त्यासाठी माणगाव येथील हेडगेवार…
Read More » -

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मडगांव-एलटीटी स्पेशलला २५ मे पर्यंत मुदतवाढ.
उन्हाळी सुट्टी हंगामामुळे कोकण मार्गावरून धावणार्या रेल्वेगाड्यांना प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मडगांव-एलटीटी स्पेशलला २५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे…
Read More » -

राज्यासाठी “हे” २४ तास महत्त्वाचे!
नागपूर :* मे महिन्यात सूर्य आग ओकायला लागतो, पण महाराष्ट्रात यावर्षी अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू झाला आहे. हवामानात विचित्र पध्दतीने…
Read More » -

लाडक्या बहिणींसाठी आता राज्य सरकार काढणार दरमहा ३००० कोटींचे कर्ज!
मुंबई :* राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या (जीएसडीपी) तीन टक्के कर्ज राज्य सरकारला घेता येते. त्यानुसार कर्ज नेमके कशासाठी पाहिजे, या बाबींची…
Read More » -

बारावी परीक्षेच्या गुणपडताळणी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी ६ मेपासून ऑनलाईन अर्ज करता येणार.
रत्नागिरी : बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी उद्यापासून (६ मे) २० मेपर्यंत अर्ज ऑनलाईन…
Read More » -

बापाची निर्घृण हत्या, घरावर दु:खाचा डोंगर तरी लेकीने दिली बारावी, सं
संतोष देशमुखांच्या मुलीला मिळाले ‘इतके’ टक्के मार्क!*. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. ज्या पद्धतीने ही हत्या…
Read More » -

बारावीचा निकाल जाहीर; यंदाही बारावीत मुलींचीच बाजी, मुलांचा अन् मुलींचा निकालात किती आहे फरक? :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेचा निकाल ९१ टक्के इतका…
Read More »