महाराष्ट्र
-

आणीबाणीत कारावास भोगलेले आडिवरे गावचे सुपुत्र अनिल लोटलीकर यांचा राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते सत्कार.
रत्नागिरी : देशात १९७५ ते १९७७ या काळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी व मूल्यांच्या जपणुकीसाठी अत्यंत…
Read More » -

राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन
महाराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!, असे ट्विट करत संजय राऊत यांनी राज ठाकरे…
Read More » -

सरन्यायाधीश भूषण गवईंकडून दीड महिन्यातच न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक सुधारणा, निर्णयांचा धडाका…
नागपूर :* भारताचे ५१वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी १४ मे रोजी पदभार स्वीकारल्यानंतर केवळ काही आठवड्यांतच न्यायव्यवस्थेच्या इतिहासात…
Read More » -

महाराष्ट्र एकवटणार.! राज ठाकरेंनी मोर्चाची तारीख बदलली; दोन ऐवजी एकच मोर्चा, शिवसेनेला चर्चेसाठी प्रस्ताव
केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत पहिलीपासून शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेचा सक्तीने समावेश करण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्रात तीव्र विरोध होत आहे. या…
Read More » -

ठाकरे गटाचे अनंत नर यांची आमदारकी कायम; उच्च न्यायालयाचा निर्णय, अपक्ष उमेदवाराला साडे तीन लाखांचा दंड
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाततून निवडून आलेल्या शिवसेना (ठाकरे गट) नेते अनंत बी. नर यांच्या आमदारकीला आव्हान देणारी…
Read More » -

हिंदीच्या सक्तीच्या विरोधात मनसेची आक्रमक भूमिका,६ जुलै राेजीच्या माेर्चाने सरकारला धडकी भरेल- राज ठाकरे
शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज (दि.२६) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवतीर्थ निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर…
Read More » -

महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या कालावधीत मुंबईत
महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या कालावधीत मुंबईत पार पडणार असल्याची घोषणा विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या…
Read More » -

न्यायाधीशांनी भीतीपोटी निवाडे देणे अपेक्षित नाही,” सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्पष्टच सांगितले!
अमरावती :* न्यायाधीशांनी भारताच्या राज्यघटनेप्रमाणे सद्सद् विवेकबुद्धीने निर्णय देणे अपेक्षित आहे. लोक काय म्हणतील, ही भीती बाळगून जर न्याय निवाडे…
Read More » -

नववीतील विद्यार्थ्याचा आठवीतल्या विद्यार्थ्यांने खून केला, खुनाने अहिल्यानगर हादरले!_____
अहिल्यानगर शहरातील सीताराम सारडा या शाळेत नववीमध्ये शिकत असलेल्या मुलाचा खून करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तोफखाना…
Read More » -

एकदा नव्हे दोनदा चुकीचा स्पर्श’महिला पोलीस अधिकाऱ्याने सांगितला भाजप पदाधिकाऱ्याचा कारनामा!
पुणे शहरात भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आणि सध्याचे शहराचे महासचिव प्रमोद विठ्ठल कोंढरे यांच्यावर महिला पोलीस अधिकाऱ्याशी विनयभंग आणि गैरवर्तन केल्याचा…
Read More »