महाराष्ट्र
-

आणखी एखादा मोठा अपघात घडण्याची वाट पाहत आहात का?”, हरिहर किल्ल्यावर गर्दी पाहून लोक संतापले.
महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. प्रत्येक किल्ल्याची एक स्वतंत्र अशी ओळख आहे. या गडकिल्ल्यांना दरदिवशी हजारो पर्यटक…
Read More » -

वीज ग्राहकांना १ जुलैपासून स्थिर आकाराचा जादा भार, महावितरण नवीन दर लागू करणार!
कोल्हापूर :* महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून (महावितरण) येत्या मंगळवारपासून (दि. १) नवीन वीजदर लागू होणार आहे. यामध्ये सन २०२४-२५…
Read More » -

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर,
अकरावी प्रवेशाच्या कॅप-१ फेरीच्या पहिल्या गुणवत्ता यादीचा काही दिवसांपासून सुरू असलेल्या घोळावर आज विभागाकडून पांघरुन टाकत ती ३० जून ऐवजी…
Read More » -

मुंबईला येणाऱ्या विमानात अचानक बिघाड; 33000 फुटांवर 300 प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर…
मुंबई : एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घटना ताजी असताना आता इथिओपियन एअरलाईन्सच्या विमानात शुक्रवारी रात्री उशिरा गंभीर तांत्रिक बिघाड…
Read More » -

हिंदी सक्तीच्या निर्णयाची ठाकरे शिवसेनेकडून होळी.
रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या (२९ जून) दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयसमोर इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची…
Read More » -

टिळक आळी शतक महोत्सव जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटनटिळक आळीतील (रत्नागिरी) श्री मारूती – गणपती पिंपळपार देवस्थानतर्फे आयोजन.
रत्नागिरी : शहरातील श्री मारूती – गणपती पिंपळपार देवस्थान, टिळक आळी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शताब्दी महोत्सवानिमित्त रत्नागिरी येथे २७ ते…
Read More » -

‘कांटा लगा गर्ल’ अभिनेत्री शेफाली जरीवालाचं ४२ व्या वर्षी निधन!
मुंबई : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी आली आहे. ‘कांटा लगा’ या गाण्यातून लोकप्रियता मिळवणारी प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शेफाली जरीवाला…
Read More » -

अभियांत्रिकी पदवी, एमबीए, एमसीए प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर.
राज्यातील चार वर्षे मुदतीच्या अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्ष, तसेच पाच वर्षे मुदतीच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञान एकात्मिक पदवी अभ्यासक्रम प्रथम…
Read More » -

राज्यातील ५२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या!
राज्यातील पोलीस उपायुक्त दर्जाच्या ५२ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी रात्री बदल्या करण्यात आल्याचा आदेश गृह विभागाने दिला. पुणे पोलीस दलातील…
Read More » -

आणीबाणीत कारावास भोगलेले आडिवरे गावचे सुपुत्र अनिल लोटलीकर यांचा राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते सत्कार.
रत्नागिरी : देशात १९७५ ते १९७७ या काळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी व मूल्यांच्या जपणुकीसाठी अत्यंत…
Read More »