महाराष्ट्र
-

गोपीसाहेबांच्या नादी लागू नको, नाहीतर.”, जितेंद्र आव्हाडांना भाजपा आमदार पडळकरांच्या कार्यकर्त्याची धमकी!
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला विधिमंडळातच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण…
Read More » -

विधिमंडळाची परंपरा अध्यक्षांनी धुळीस मिळवली -आमदार भास्कर जाधव यांचा हल्लाबोल
विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यांवरून शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे…
Read More » -

100 युनिटच्या आतील वीज ग्राहकांना 26 टक्के शुल्क कपातीचा निर्णय
महावितरणने वीज दर बिलात वाढ केल्याची ओरड होत असतानाच राज्य सरकारने पावसाळी अधिवेशात मोठी घोषणा केली. त्यामुळे राज्यातील जनतेला मोठा…
Read More » -

राज्यातील मत्स्योत्पादनात २९ हजार १८४ टन वाढ.
राज्यातील मत्स्योत्पादनात २९ हजार १८४ टन वाढ झाली आहे.२०२३-२४ मध्ये राज्याचे ४ लाख ३४ हजार ५७५ टन होते. २०२४-२५ मध्ये…
Read More » -

भाजप मतदारांची चोरी करुन सत्तेत बसलेला पक्ष, कार्यकर्ते नाहीत म्हणून…, हर्षवर्धन सपकाळांची जोरदार टीका!
पुणे :* मतदारांची चोरी करून भारतीय जनता पक्ष सत्तेत बसला आहे. या पक्षाकडे छप्पन इंचांची छाती असलेले राष्ट्रीय नेतृत्व आणि…
Read More » -

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून नुकसान भरपाईसाठी 988 शेतकरी पात्र.
रत्नागिरी जिल्ह्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्यांचे खरीप हंगामातील भात, नाचणी यासह विविध पिकासहीत तब्ब्ल 198.5 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.…
Read More » -

त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात १०० टक्के लागू करणारच”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं वक्तव्य!
महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला होता. ज्यानंतर ठाकरे बंधूंचा ५ जुलैला विजयी मेळावा पार पडला.…
Read More » -

क्रॉर्फड भूखंड लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप! मच्छिमार संघटनेची आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार!
मुंबई :* क्रॉफर्ड मार्केट येथील पलटण रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडईच्या भूखंड लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप आखिल महाराष्ट्र…
Read More » -

एकत्र आल्यास ठाकरे बंधूंची चांदी… नाहीतर भाजपने दणका दिलाच म्हणून समजायचं ! ठाकरेंचा सर्व्हे काय सांगतो?
:* आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर एकसंध…
Read More » -

मानहानी प्रकरण: नारायण राणेंना दिलासा नाहीच, समन्स रद्द करण्याचा अर्ज फेटाळला!
मुंबई : शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी दाव्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने बजावलेल्या समन्सप्रकरणी विशेष न्यायालयाने…
Read More »