महाराष्ट्र
-

कबुतरखाना आंदोलन प्रकरणी १५० आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल; ५० हून अधिक महिलांचा समावेश!
मुंबई : न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने दादर येथील कबूतरखाना बांबू व ताडपत्रीने बंद केला होता. मात्र त्याविरोधात बेकायदेशीर जमाव जमवून तेथे…
Read More » -

ख्रिस्ती समाजाचा आमदार हरपला! ७२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा यांचे अल्प आजारानंतर सोमवारी ठाण्यात निधन झाले. त्यांचे वय ७२ वर्षे…
Read More » -

गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन!
मुंबई : गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा मानबिंदू असून या उत्सवासाठी गणेशभक्तांना कोकणात तसेच राज्यभरात इतरत्र जाण्यासाठी रेल्वेने दरवर्षी पेक्षा यंदा ३६७…
Read More » -

बेस्ट पतपेढीच्या तब्बल 15 हजार मतदारांनी ठाकरे बंधू आणि महायुती दोघांनाही नाकारत शशांक राव पॅनेलच्या पारड्यात दान,ठाकरे बंधूंना एकही जागा नाही*
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईतील राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा असलेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या…
Read More » -

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण चार निर्णय
मुंबई : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज महत्वपूर्ण असे चार निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ निर्णय…
Read More » -

TAIT परीक्षेचा निकाल जाहीर.१०७७८ उमेदवार यशस्वी, ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव!
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चा निकाल सोमवार…
Read More » -

ॲड. राकेश भाटकर यांना कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्या युक्तिवादाचा मान!
रत्नागिरी : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे उद्घाटन काल भारताचे सरन्यायाधीश मा. न्या. भूषण गवई यांच्या हस्ते संपन्न…
Read More » -

ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार कालवश!
मुंबई : हिंदी-मराठी चित्रपटात साकारलेल्या चरित्र भूमिकांमधून लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे सोमवारी रात्री १० वाजून १० मिनिटांनी…
Read More » -

उरणला जोडणाऱ्या मार्गाच्या सर्व जलसेवा बंद, मुसळधार आणि धोक्याच्या इशाऱ्यामुळे सेवा स्थगित!
उरण : वादळी वारे व हवामान विभागाने दिलेल्या खराब वातावरणाच्या धोक्याच्या इशाऱ्यानंतर उरणला जोडणाऱ्या सर्व जलमार्ग सेवा बंद करण्यात आली…
Read More » -

उपराष्ट्रपतीपदाची संधी मिळणारे राधाकृष्णन राज्याचे दुसरे राज्यपाल!
मुंबई : उपराष्ट्रपतीपदाची संधी मिळणारे सी. पी. राधाकृष्णन हे राज्याचे दुसरे राज्यपाल ठरले आहेत. यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल असतानाच शंकर दयाळ…
Read More »