-
स्थानिक बातम्या

सागरी किनार्यावर २५ जूनपर्यंत उंच लाटा येण्याची शक्यता.
कोकण किनारपट्टीला सोमवारी २३ जून संध्याकाळी साडेपाच पासून २५ जून २०२५ ला रात्री ८.३० वाजेपर्यंत उंच लाटांचा इशारा देण्यात आला…
Read More » -
स्थानिक बातम्या

साखरपा मुख्य बाजारपेठ असूनही रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण.
साखरपा येथे रविवारी भरणार्या आठवडा बाजारात खरेदीसाठी तब्बल ३६ गावातील ग्राहक दाखल होतात. ही बाजारपेठ पंचक्रोशीचा महत्वाचा भाग आहे. मात्र…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण तालुक्यातील करंबवणे येथील भिले खारभूमी बंधारा अर्धवट झाल्याने योजना संकटात.
चिपळूण तालुक्यातील करंबवणे खाडीलगत असलेल्या भिले जांभुळवाडी खारभूमी विकास योजनेच्या दुरूस्तीसाठी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून एकूण ८३ लाखांचा निधी…
Read More » -
लेख

मरावे परी किर्तीरुपी उरावेबहुजनांचे कार्यकर्ते : सी. के. बोले जयंती वर्ष 156 वे.
सिताराम केशवराव बोले यांचा जन्म कोकणातच 29 जून 1869 रोजी त्यांच्या आजोळी पालशेत येथे झाला. एकूण तीन महिनेच पालशेतला होते.…
Read More » -
महाराष्ट्र

मुंब्रा स्थानकाजवळ ९ जून रोजी झालेल्या दुर्घटनेत प्रवाशाचा तोल गेल्यामुळे अपघात घडल्याचा निष्कर्ष
मुंब्रा स्थानकाजवळ ९ जून रोजी झालेल्या दुर्घटनेत प्रवाशाचा तोल गेल्यामुळे अपघात घडल्याचा निष्कर्ष मध्य रेल्वेच्या प्राथमिक चौकशीत समोर आला आहे.…
Read More » -
महाराष्ट्र

मानस मनोविज्ञान स्वास्थ्य केन्द्र आणि मनोदया संस्था आयोजित ” पासवर्ड आनंदाचा” आपला आनंद आपल्या हातात! यावर आधारित लघुपट आणि परिसंवादाचे डोंबिवली पूर्व येथे आयोजन!
संदेश सुरेश जिमनगर्दीत माणसांच्या मी हरवून मलाच बसलो, नसते उगाच मोहमी कवटाळून त्यांस फसलो!ही मनाची उत्कट भावना शब्दात गुंफताना खरोखरच…
Read More » -
देश विदेश

हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
इराण आणि इस्रायलने काल सकाळी युद्धविराम जाहीर केला होता, मात्र काही तासांतच परिस्थिती पुन्हा जैसेथे झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी नगर परिषदेचे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याने अचानक काम बंद आंदोलन
रत्नागिरी शहरात घंटागाडीमार्फत कचरा गोळा केला जातो त्यामुळे रत्नागिरी शहर स्वच्छ ठेवण्यात नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे मात्र…
Read More » -
महाराष्ट्र

कोल्हापुरात पंचगंगा नदी पात्राबाहेर, २९ बंधारे पाण्याखाली!
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. पावसाचा वेग वाढल्याने यंदा प्रथमच पंचगंगा नदी पात्राच्या बाहेर पडली आहे. तर, पंचगंगा नदीची…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबईतील एका उद्योजकाने अयोध्येतील राम मंदिराला सुमारे १७५ किलो सोने दान केले
अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण होऊन दीड वर्ष उलटून गेले, तरी भाविकांची राम दर्शनाची आस अद्यापही कमी झालेली नाही. आजही अयोध्येत…
Read More »