-
महाराष्ट्र

श्री संत तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान: देहूत भक्तांची अलोट गर्दी,
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला आज देहूतून प्रारंभ होणार आहे. यंदाचा हा ३४० वा पालखी सोहळा असून, या निमित्ताने देहू…
Read More » -
स्थानिक बातम्या

दापोली तालुक्यातील तीन गळक्या शाळांमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय.
शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांच्या स्वागताला पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे कोणतीही शाळा बंद नसून सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे समारंभपूर्वक स्वागत केल्याची…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहरात रात्री हॉटेल बंदच्या सक्तीने व्यावसायिकांच्यात नाराजी.
रत्नागिरी शहरातील रात्री ११ वाजता बंद करण्यास पोलिसांकडून सक्ती करण्यात येत असल्याने व्यापारी वर्गात नाराजी दिसून येत आहे. सध्या पर्यटन…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गावांच्या फलकावरील चुकीच्या नावांनी ग्रामस्थ संतप्त.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने आधीच ग्रामस्थ त्रस्त आहेत. त्यातच आता बसविण्यात आलेल्या फलकावरील गावांच्या नावातील…
Read More » -
स्थानिक बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञानाचा कार्यालयीन उपयोग विषयावर कार्यशाळा.
रत्नागिरी, दि. 18 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती २६ जून हा सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून “कृत्रिम बुद्धिमता…
Read More » -
स्थानिक बातम्या

मनसेच्या वतीने महावितरणला निवेदन
*रत्नागिरी : वाढलेल्या झाडांच्या फांद्यामुळे विद्युत वाहिन्या तुटण्याची शक्यता असून, त्यामुळे जीवितास धोका उद्भवू शकतो याची गांभीर्याने दखल घेऊन महावितरणने…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात “स्टॉप डायरिया” मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ उत्साहात संपन्न…
रत्नागिरी जिल्ह्यात बालमृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने “स्टॉप डायरिया” मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ,मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.…
Read More » -
महाराष्ट्र

नितीन गडकरी यांची महत्वाची घोषणा, फास्ट टॅगवर आधारित पास मिळणार!
नागपूर : एक ऐतहासिक पाऊल टाकत १५ ऑगस्ट २०२५ पासून ३ हजार रुपये किमतीचा फास्टटॅग आधारित वार्षिक पास सुरू करण्यात…
Read More » -
स्थानिक बातम्या

खेड शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मोहन आंब्रे यांचे दुःखद निधन निधन
खेड तालुक्यातील चिरणी येथील पुलावर दोन दुचाकींचा मंगळवार 17 जून रोजी अपघात झाला होता. या अपघातात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मोहन…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात ६०८ साकव दुरूस्तीच्या प्रतीक्षेत.
इंद्रायणी नदीवरील साकव दुर्घटनेनंतर साकवाच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील सर्व साकवांचे पुनसर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्य…
Read More »