-
स्थानिक बातम्या

लांजा येथे भरधाव कारने 3 महिलाना उडवले; दोघी जखमी
लांजा तालुक्यातील वाटूळ-दाभोळे मार्गावर रस्त्याच्या कडेने चालत असलेल्या तीन महिलांना पाठीमागून आलेल्या एका भरधाव कारने जोरदार ठोकर दिल्याने या अपघातात…
Read More » -
स्थानिक बातम्या

आंबा घाटात दरड कोसळली; दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प
संगमेश्वर : तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गवरील आंबा घाटातील दख्खन जवळ आज (१८ ऑगस्ट) सकाळी पुन्हा दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली असून…
Read More » -
स्थानिक बातम्या

श्रीराम संस्कार केंद्राच्या मुलांच्या सादरीकरणाने उपस्थितांची जिंकली मने
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र आणि संस्कृतभारती रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने…
Read More » -
स्थानिक बातम्या

स्वातंत्र्याची जाणीव ठेवून नवभारत साकारूया- प्राचार्य डॉ. मकरंद साखळकरगोगटे-जोगळेकर महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन सोहळा
रत्नागिरी : आपण स्वातंत्र्य जे उपभोगत आहोत त्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. त्याचबरोबर अनेक समस्या आहेत, भ्रष्टाचार ही मोठी समस्या…
Read More » -
महाराष्ट्र

उरणला जोडणाऱ्या मार्गाच्या सर्व जलसेवा बंद, मुसळधार आणि धोक्याच्या इशाऱ्यामुळे सेवा स्थगित!
उरण : वादळी वारे व हवामान विभागाने दिलेल्या खराब वातावरणाच्या धोक्याच्या इशाऱ्यानंतर उरणला जोडणाऱ्या सर्व जलमार्ग सेवा बंद करण्यात आली…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्हा छायाचित्रकार बांधवांनी घेतली पालकमंत्री नामदार उदय सामंत यांची सदिच्छा भेट.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री नाम. उदय सामंत यांची रत्नागिरी जिल्हा फोटो व व्हिडिओ व्यवसायिकांची सहकारी संस्थेच्या पदाधिका-यांनी…
Read More » -
स्थानिक बातम्या

सुंदरवाडी दहीहंडी’ महोत्सवाला सावंतवाडीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूचीही उपस्थिती
भाजपा युवा नेते संदीप गावडे यांच्या पुढाकाराने आयोजित ‘सुंदरवाडी दहीहंडी’ महोत्सवाला सावंतवाडीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह ‘सैराट’…
Read More » -
महाराष्ट्र

उपराष्ट्रपतीपदाची संधी मिळणारे राधाकृष्णन राज्याचे दुसरे राज्यपाल!
मुंबई : उपराष्ट्रपतीपदाची संधी मिळणारे सी. पी. राधाकृष्णन हे राज्याचे दुसरे राज्यपाल ठरले आहेत. यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल असतानाच शंकर दयाळ…
Read More » -
महाराष्ट्र

९० व्या वर्षानंतर अण्णा हजारेंनी हे करतच राहावे आणि तुम्ही झोपून राहावे अशी कुणाची अपेक्षा असेल तर हे चुकीचे आहे- अण्णा हजारे
राज्यात सध्या मतदार यादीतील घोळ आणि निवडणूक आयोगावर विरोधकांकडून गंभीर आरोप होत आहेत. यातच पुण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा…
Read More » -
देश विदेश

“हा भारताच्या संविधानाचा अपमान.”, राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाचं उत्तर!
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर टीका करत मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याचा गंभीर आरोप काही दिवसांपूर्वी केला…
Read More »