-
स्थानिक बातम्या

कोकणातील आंबा, काजू बागायतदारांचा वर्षावर मोर्चा!
मुंबई : अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे नुकसान झालेले कोकणातील आंबा व काजू बागायदार १५ मे रोजी आपल्या विविध मागण्यांकरिता…
Read More » -
स्थानिक बातम्या

आज रत्नागिरी शहरांत उशिराने व कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता
*महत्वाची सूचना :-रत्नागिरी नगर परिषदेच्या शीळ जॅकवेल येथील वीज पुरवठा काल संध्याकाळी झालेल्या वादळामुळे खंडित झाला आहे. वीज पुरवठा सुरळीत…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळीचा फडका
रत्नागिरी कोकणात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळीचा फडका बसला आहे. रत्नागिरी राजापूर खेड आदी ठिकाणी वादळी वाऱ्यासह मोठ नुकसान झाला आहे.…
Read More » -
महाराष्ट्र

आता कुळ कायद्यानुसार जमीन हडपता येणार नाही, सरकारकडून मोठे बदल, शेतजमीन भाडेपट्ट्याचा नवा पॅटर्न
राज्यातील शेतीव्यवस्थेत मोठे फेरबदल करण्यासाठी आणि जमीन मालक व पट्टेदार शेतकरी यांच्यातील वर्षानुवर्षांचे वाद मिटवण्यासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक पाऊल…
Read More » -
महाराष्ट्र

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीचा अपघात,सर्वजण सुखरूप
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. मुंबई-पुणे मार्गावर हा अपघात झाल्याची माहिती समोर आली…
Read More » -
स्थानिक बातम्या

शिवसेना पक्षाचे पावस जिल्हा परिषद गटामध्ये निवडून आलेले जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष ॲड . महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर यांचा अनोखा उपक्रम….
फेब्रुवारी 2026 मध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये पावस जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे ॲड.महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर हे भरघोस…
Read More » -
स्थानिक बातम्या

मेर्वी, कुर्धे परिसरात वादळी पावसाचा फटका;
रत्नागिरी/प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील मौजे मेर्वी, कुर्धे, बेहेरे आणि मावळंगे या परिसरात शनिवारी सायंकाळी निसर्गाचा मोठा कोप पाहायला मिळाला. सायंकाळी साडेचारच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

शिक्षकांसाठी वार्षिक ५० तास प्रशिक्षण बंधनकारक, शिक्षण विभागाचा निर्णय
राज्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांना आता दरवर्षी ५० तासांचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकण किनारपट्टीवर सध्या उष्णतेची तीव्र लाट, पारा ४० अंशावर
कोकण किनारपट्टीवर सध्या उष्णतेची तीव्र लाट कायम असून, हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाड्याचा त्रास असह्य झाला आहे. परिणामी नागरिकांसह पर्यटकही प्रचंड…
Read More » -
स्थानिक बातम्या

पेंडखळे गावातील श्री शंकरेश्वर मंदिर पुरातत्व अभ्यासकांना ठरतेय अभ्यासाचे ठिकाण
राजापूर तालुक्यातील पेंडखळे गावातील श्री शंकरेश्वर मंदिर हे प्राचीन मंदिर सध्या इतिहास अभ्यासक आणि पुरातत्त्व रसिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.…
Read More »