-
महाराष्ट्र

मुंबई ते अलिबाग प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार
राज्यातील सर्वात जास्त प्रवासी वाहतूक करणारा जलमार्ग लवकरच बंद होणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव चार महिने हा मार्ग बंद ठेवण्याचा…
Read More » -
देश विदेश

नीट फेरपरीक्षा २१ जूनला; पेपरफुटीप्रकरणी चूक झाल्याची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची कबुली!
वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नीट-यूजी’ परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे रद्द करण्यात आली होती. मात्र आता २१ जून रोजी फेरपरीक्षा घेणार असल्याची…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबई-गोवा महामार्गावर तुरळ येथे भीषण अपघात,उभ्या कंटेनरला टेम्पोची धडक, चालक गंभीर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तूरळ येथील गणपती मंदिराजवळ शुक्रवारी दुपारी भीषण अपघात झाला. भरधाव टेम्पोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार…
Read More » -
स्थानिक बातम्या

यंदा केरळमध्ये २६ मे रोजी मोसमी पाऊस दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज!
यंदा मोसमी पाऊस वेळेपूर्वी दाखल होण्याचा अंदाज असून दक्षिण बंगालच्या उपसागरात मोसमी पावसासाठी अनुकूल स्थिती आहे. अंदमान समुद्र तसेच अंदमान…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकण किनारपट्टीत उष्णतेची तीव्र लाट, प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन….
कोकण किनारपट्टीत उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून, पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट आणखी वाढण्याचा इशारा…
Read More » -
स्थानिक बातम्या

उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सूचना
राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या अध्यक्षतेखाली म. औ. वि. म. संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक…
Read More » -
स्थानिक बातम्या

विनापरवाना ट्रॅक्टर चालवणे जीवावर बेतले,दापोलीतील भीषण अपघातात चालक ठार; दोन मजूर गंभीर जखमी
दापोली तालुक्यातील भोईवाडी ते फरारे जंगलजेटी मार्गावर ट्रॅक्टर उलटून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन मजूर गंभीर…
Read More » -
महाराष्ट्र

वर्षावर आंदोलनासाठी निघालेले शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेकापचे जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह अनेक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
कोकणातील काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आज मुंबईत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यासाठी मुंबईत आलेल्या…
Read More » -
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच परांजपे यांचा पक्ष प्रवेश-शिवसेना नेते व मंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
मुंबई, – माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा शिवसेनेतील पक्ष प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतर…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहरवासीयांना पाणीपुरवणाऱ्याशीळ धरणात २० जूनपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा : सभापती निमेश नायर
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाच्या पाणीसाठ्याबाबत महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली असून, सद्यस्थितीत शहरावर पाणी कपातीचे कोणतेही संकट…
Read More »