ratnagiritimes
-
Uncategorised

लांजा-पडवण येथे आढळला तरुणाचा मृतदेह
लांजा : तालुक्यातील पडवण गावच्या हद्दीमध्ये कोकण रेल्वे पुलाच्याखाली एका 30 वर्षीय तरुणाची कवटी फुटून गंभीर दुखापत झालेल्या स्थितीत मृतदेह…
Read More » -
Uncategorised

रत्नागिरी जिल्हा परिषदेने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून बनवले हुशार
रत्नागिरी : स्पर्धा परीक्षांच्याबाबत रत्नागिरी जिल्हा परिषदेने नवा आदर्श निर्माण केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून जि.प. प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबवून…
Read More » -
Uncategorised

राजापूरचा पूल : कोंढेतडच्या बाजूने टाकलेला मातीचा भराव जैसे थे
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये सर्वात उंच असलेल्या अर्जुना नदीवर पुलाचे बांधकाम करताना संबंधित कंत्राटदार कंपनीने कोंढेतडच्या बाजूने टाकलेला मातीचा भराव तसाच…
Read More » -
Uncategorised

गद्दारांना माफी नाही! आता रत्नागिरीत उदय होईल तो बनेंचा!
रत्नागिरी : गद्दारांनी भाजपाला हाताशी धरून पक्षाच्या प्रमुखाला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचले. आजही आम्ही शिवसैनिक आहोत, असे ते सांगत आहेत.…
Read More » -
Uncategorised

चिपळुणात बॅनरवरून शिवसेनेत वाद उफाळण्याची शक्यता
चिपळूण : शिवसेना शहर प्रमुख उमेश सकपाळ यांनी भर बाजारपेठेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लावलेल्या बॅनर वरून…
Read More » -
Uncategorised

पुरापासून बचाव होऊ दे… चिपळुणात वाशिष्ठी नदीचे नागरिकांनी केले पूजन
गतवर्षी 22 जुलै रोजी चिपळूणमध्ये महापूर आला होता. या महापुराला एक वर्ष पूर्ण होत आहे. यावर्षी वाशिष्ठी व शिवनदीने आपले…
Read More » -
Uncategorised

सतीश वाघ यांचा पुरस्काराने सन्मान
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्स या रासायनिक कारखान्याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सतीश वाघ यांचा टाइम्स ग्रुपच्या…
Read More » -
Uncategorised

जिल्हा परिषद परिचरांच्या बदल्या कराव्यात
जिल्हा परिषदेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी (परिचर) यांची बदली प्रक्रिया तसेच प्रतिनियुक्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेतर्फे प्रशासनाला…
Read More » -
Uncategorised

कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांना सेवेत रुजू करून घेण्याची मागणी
रत्नागिरी : कोकण रेल्वेने कोरोनाच्या अडीच वर्षाच्या काळात ज्या भरती प्रक्रिया राबविल्या नव्हत्या त्या राबविण्याच्या मागणीसाठी कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती…
Read More » -
Uncategorised

पावसाने कुठेही शेतीचे नुकसान नाही; कृषी विभागाचा दावा
रत्नागिरी : जिल्ह्यात कुठेही पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाल्याची नोंद नसल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली आहे.जिल्ह्यात जवळपास 70 टक्के भात…
Read More »