ratnagiritimes
-
स्थानिक बातम्या

धाऊलवल्ली येथे रानभाजी महोत्सव
राजापूर : कृषी विभाग राजापूर व कृषी तंत्रज्ञान (आत्मा) यांचा संयुक्त विद्यमानाने राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली येथील गोखले महाविद्यालयात येथे रानभाजी…
Read More » -
स्थानिक बातम्या

भविष्यातील सत्तेत कोणाला बसवायचे याचा विचार करून मतदान करा : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे देवरूख येथे प्रतिपादन
देवरूख : आपला देश तरुणांचा देश आहे. भविष्यातील सत्ता व सत्तेत कोणाला बसवायचे हे मतदार ठरवणार आहेत. यासाठी युवा मतदारांनी…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहरातील रस्ते काँक्रीटीकरणासाठी 100 कोटी मंजूर; नगर परिषदेचे खड्डे भरण्यासाठी खर्च होणारे लाखो रुपये वाचणार
रत्नागिरी : शहरातील मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी राज्य नगरोत्थान समितीने 100 कोटी रूपये मंजूर केले आहेत. कॅबिनेटमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी विमानतळाचा प्रश्न 90 टक्के सुटला आहे : केंद्रीय राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा
रत्नागिरी : येथील विमानतळाचा प्रश्न 90 टक्के सुटला आहे. हा विमानतळ सध्या कोस्टगार्डच्या ताब्यात आहे. त्यामुळे संरक्षण दृष्ट्या काही गोष्टी…
Read More » -
स्थानिक बातम्या

हर घर तिरंगा : शिरगावच्या विद्यार्थिनींनी दिली जिल्हाधिकार्यांना शुभेच्छापत्रे
रत्नागिरी : शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बीसीए कॉलेजमधील विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना शुभेच्छापत्र आणि…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी मारुती मंदिरच्या शिवसृष्टीचे 14 रोजी लोकार्पण; छत्रपती संभाजीराजांसह ना. उदय सामंत यांची उपस्थिती
रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर चौकात उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता…
Read More » -
स्थानिक बातम्या

‘हर घर तिरंगा’ ही पंतप्रधानांची संकल्पना सर्वांपर्यंत पोहोचवावी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे रत्नागिरीत प्रतिपादन
रत्नागिरी : ‘हर घर तिरंगा’ हे अभियान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावे ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. स्वातंत्र्याच्या अमृत…
Read More » -
स्थानिक बातम्या

सावर्डे येथील चौपदरीकरण कामाबाबत आमदार शेखर निकम यांनी घेतली केंद्रीय मंत्री गडकरींची भेट
सावर्डे : बाजारपेठेतील आरई वॉल व्हीयूपी पूल रद्द करून येथे सिंगल पिलर पुलाचे बांधकाम आणि इतर महार्गाच्या समस्या याबाबत आ.…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने गाठली अडीच हजार मि.मी.ची सरासरी
रत्नागिरी : जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने अडीच हजार मि.मी.ची सरासरी गाठली असून आतापर्यंत पावसाने 75 टक्के सरासरी पूर्ण केली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत…
Read More » -
स्थानिक बातम्या

दर्याराजा आमचं संकटापासून रक्षण कर; कोकणातील मच्छीमार बांधवांचे समुद्राला साकडे
रत्नागिरी : नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोकण किनारपट्टीवर विविध ठिकाणी सागराची पूजा करण्यात आली. हे दर्याराजा आमचे रक्षण कर, असे साकडे…
Read More »