ratnagiritimes
-
स्थानिक बातम्या

पांढरा समुद्र येथे बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला भाटीमिऱ्यात
रत्नागिरी : समुद्राच्या पाण्यात जाऊन मौजमजा करत असताना अमिर मोहम्मद खान हा पाण्यात बेपत्ता झाला होता. शहरातील मुरुगवाडा येथील पांढरा…
Read More » -
स्थानिक बातम्या

वाशिष्ठी नदीकिनारच्या गावांना सतर्कतेचा इशारा; गुरुवारी सोडणार धरणातून पाणी
चिपळूण : गुरुवारी कोळकेवाडी धरणाचे वक्र दरवाजे उघडून दोन हजार क्युसेक पाणी वाशिष्ठी नदीपात्रात सोडले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलादवाडी…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूणमध्ये मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद
चिपळूण : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी चिपळूण रोटरी व रोटरॅक्ट क्लबच्यावतीने चिपळूण परिसरातील डॉक्टर, वकील व सीए…
Read More » -
स्थानिक बातम्या

लांजातून वडगावला जाणारी बस अपघातात झाडामुळे वाचली; अन्यथा धरणात उलटली असती
लांजा : लांजाहून वडगावला जाणाऱ्या बसचा बेनी धरणानजीक अपघात झाला. सुदैवाने बस एका झाडाला अडकल्याने धरणाच्या पाण्यात जाताना वाचली. मात्र…
Read More » -
स्थानिक बातम्या

कुरधुंडा ग्रामपंचायतीचा आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्काराने सन्मान
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कारामध्ये संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा ग्रामपंचायतीने बाजी मारत प्रथम…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्ह्यातील शाळांचे होणार सर्वंकष मूल्यांकन
रत्नागिरी : राज्यातील सर्व शाळांचे सर्वंकष मूल्यांकन करण्यात येणार आहे. यासाठी नवे सर्वसमावेशक मूल्यांकन प्रारूप विकसित करण्याची शिफारस करण्यात आली…
Read More » -
स्थानिक बातम्या

मालगुंड गावात दहावी, बारावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
रत्नागिरी : मालगुंड गावातील स्वातंत्र्यदिनाचा सोहळा वेगळ्याच कारणाने चर्चेत आला. ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आलेले ध्वजारोहण दहावीत शाळेत पहिला आलेल्या शुभ समीर…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्ह्यात यावर्षी फुटणार २५१ सार्वजनिक तर २३३९ खासगी दहीहंड्या
रत्नागिरी: दहीहंडीचा सण काही दिवसांवर आला असून तो उत्साहात साजरा करण्यासाठी गोविंदा सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात यावर्षी २५१ सार्वजनिक तर…
Read More » -
लेख

सैनिकांच्या आहुतीमुळे 1857 च्या उठावापासून कारगील युद्धापर्यंत भारत देशाचे रक्षण झाले… स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माजी सैनिक शंकरराव मिलके सांगताहेत आपले अनुभव
रत्नागिरी : सैनिकांनी 1857 ते सन 1947 अशी नव्वद वर्षे ब्रिटीश राजवटीविरोधात प्राणाची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणातील एकही तरूण बेरोजगार राहणार नाही : उद्योग मंत्री उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया
रत्नागिरी : कोकणातील एकही तरूण बेरोजगार राहणार नाही, यासाठी माझे प्रयत्न असतील, अशी प्रतिक्रिया राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत…
Read More »