ratnagirinews
-
स्थानिक बातम्या

रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये एक तासात मुलग्याची मुलगी झाली
ग्रामीण भागातून प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची काल सकाळी सिझर करून प्रसूती करण्यात आली हॉस्पिटलकडून सदर महिलेला व नातेवाईकांना मुलगा झाल्याचे सांगण्यात…
Read More » -
स्थानिक बातम्या

भाटये पुलावरून उडी मारून वृद्धाची आत्महत्या? ,शोध सुरू
रत्नागिरी येथील भाटये पुलावरून काल रात्री तीनच्या दरम्यान एका वृद्धाने आत्महत्या केली असल्याची माहिती मिळत आहे.या वृद्धाचा आजही शोध सुरू…
Read More » -
स्थानिक बातम्या

बीएसएनएलच्या नेटवर्कने सरकारी कामात व्यत्यय आधार नोंदणी प्रक्रिया बंद
जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार कार्यालयालगत असलेल्या आधार नोंदणी केंद्रातील आधार नोंदणी प्रक्रिया काही दिवस बंद आहे. नेटवर्कची समस्या असल्याने अजून आठ…
Read More » -
स्थानिक बातम्या

सावंतवाडी दिवा पॅसेंजरमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरले
सावंतवाडी दिवा या पॅसेंजर गाडीने प्रवास करणाऱ्या प्रभा नवली येथील ममता गुरव यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याची माळ असा सव्वा…
Read More » -
स्थानिक बातम्या

एसटीची रत्नागिरी ते शिर्डी वातानुकूलीत बससेवा
एसटी महामंडळाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या रत्नागिरी ते शिर्डी वातानुकूलीत बससेवेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या हस्ते रहाटाघर येथे करण्यात…
Read More » -
स्थानिक बातम्या

राजापूर तालुक्यातील प्रकल्प समर्थक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून म्हणणे मांडणार
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित आयलॉग व नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचे मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत असताना आमदार-खासदार मात्र समर्थकांची बाजू ऐकून घेण्याच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

अभाविप कडून रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी पुलवामा हल्ल्यातील शाहिदांना आदरांजली अर्पण करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन
१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले.हे ४० जवान कोणाचे वडील होते कोणाचे पती होते…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्हा परिषद प्रशासन उशीरा येणार्या् कर्मचार्याना शिस्त लावणार
जिल्हा परिषद स्तरावरील सर्व विभागांमध्ये कर्मचार्यांना मुक्त वाव मिळालेला असताना अनेक कर्मचारी उशिरा येत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी जिल्हाधिकारी यांची बदली केल्याने जनतेचे मोठे नुकसान आमदार भास्कर जाधव यांचा गंभीर आरोप
रत्नागिरीचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची बदली वैयक्तिक स्वार्थासाठी ज्यांनी कुणी केली आहे त्यांनी रत्नागिरी व येथील जनतेचे मोठे नुकसान…
Read More » -
स्थानिक बातम्या

परदेशातून कोळसा घेऊन आलेल्या जहाजामुळे जिल्हा यंत्रणा सतर्क
सध्या चीनमध्ये कोरोना व्हायरस ने थैमान घातले असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे त्यामुळे सर्वत्र खबरदारीचे उपाय योजनेत आले आहेत रत्नागिरीतील…
Read More »