ratnagirinews
-
लेख

कृषी उन्नतीसाठी ‘रत्न कृषी महोत्सव’
शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. शेतकर्याला त्याच्या मेहनतीचे योग्य फळ मिळवून द्यायचे असेल तर त्याच्या उत्पादनाला योग्य अशा वितरण…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

महाराष्ट्राचे माजी मंत्री हुसेन मिस्त्रिखान दलवाई (सिनियर) यांचे निधन
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि रत्नागिरीचे माजी खासदार श्री. हुसेन मिस्त्रिखान दलवाई (सिनियर) यांचे आज सायंकाळी निधन झाले. ते येत्या १७…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबई गोवा महामार्गावर खवटी नजीक क्वालीस कारला अपघात, चालक ठार तर सातजण जखमी ; पहाटे ३ वाजता झाला अपघात
——————————–खेड : मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका अदयाप सुरूच आहे. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगातील क्वालीस कार रस्त्याच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीवर अरुअप्पा तथा नृसिंह पॅनेलचे वर्चस्व
रत्नागिरी : जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अरुअप्पा तथा नृसिंह पॅनेलने विरोधी संस्था पॅनेलचा पराभव केला. रमेश…
Read More » -
स्थानिक बातम्या

देवरूख सोसायटीवर महाविकास आघाडीचाच झेंडा; भाजप, मनसे अपयशी
देवरूख : देवरूख विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी ठरले. या निवडणुकीत भाजप, मनसेचा पराभव झाला…
Read More » -
स्थानिक बातम्या

माजी खासदार, माजी राज्यमंत्री, समाजवादी नेते हुसेन दलवाई यांचे मुंबईत निधन
चिपळूण तालुक्यातील मिरजोळी गावचे मूळचे रहिवासी, माजी राज्यसभा खासदार, माजी राज्य न्याय मंत्री व खेडचे माजी आमदार समाजवादी नेते हुसेन…
Read More » -
स्थानिक बातम्या

एकता मार्ग ते राजापूरकर कॉलनी या जोड रस्त्या डांबरीकरणाकडे गेली पंधरा वर्षे जाणीवपूर्वक दुर्लक्ष,रहिवासी न प निवडणुकीवर बहिष्कार टाकणार
( आनंद पेडणेकर ) संसारे गार्डन जवळील एकता मार्ग ते राजापूरकर कॉलनी या जोड रस्त्या कडे गेली पंधरा वर्ष रत्नागिरी…
Read More » -
स्थानिक बातम्या

समुद्राच्या पाण्याचा उपयोग शोभिवंत मत्स्य शेतीकरिता केल्यास रोजगारात वाढ : डॉ. भावे
समुद्राच्या पाण्याचा उपयोग शोभिवंत मत्स्य शेती करिता केल्यास, उत्पन्न आणि रोजगारात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकेल, असे प्रतिपादन डॉ. संजय…
Read More » -
स्थानिक बातम्या

सौर कृषिपंप योजनेत रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश; 31 मे पर्यंत अर्जास मुदतवाढ
रत्नागिरी : सौर कृषिपंप योजनेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेची…
Read More » -
स्थानिक बातम्या

कशेडी भुयारी मार्गातील वायूविजनचे काम सुरू लवकरच भुयारी मार्गावर वाहतूक सुरु होण्याची शक्यता
खेड : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी महामार्गाचे काम युध्दपातळीवर सुरू असून सध्या…
Read More »