konkanrailway
-
राष्ट्रीय बातम्या

गणेश नाईक यांना अटक करून चौकशी आणि पुढील कारवाई केली जाणार
भाजपचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात दाखल झालेले दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत.नाईक यांना अटक करून चौकशी…
Read More » -
स्थानिक बातम्या

भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक मयेकर यांच्या घरी मंत्री उदय सामंत पोहोचले
रत्नागिरीतील राजकारणावर मंत्री उदय सामंत यांची मोठी पकड आहे अनेकवेळा मंत्री सामंत हे राजकारणविरहित काम करताना दिसतात त्यामुळे अनेक विरोधी…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ संचालित वैकुंठ रथाचे लोकार्पण
रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ संचालित वैकुंठ रथाचे लोकार्पण आज करण्यात आले. यावेळी श्री देव भैरी मंदिरात मोठ्या संख्येने शहरातील व्यापारी…
Read More » -
स्थानिक बातम्या

‘भल गो भाई’च्या जल्लोषात केळशीचा रथोत्सव संपन्न
केळशी (दापोली) धीरज वाटेकर -: शांत समुद्रकिनारा लाभलेल्या येथील प्रसिद्ध स्वयंभू महालक्ष्मी मंदिराचा श्रीहनुमान जन्मोत्सव दिनी, चैत्री पौर्णिमेला होणारा वार्षिक…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीत हनुमान जयंती जल्लोष्यात साजरी
रत्नागिरीतील दक्षिणमुखी हनुमान मंदीर हे प्राचीन मंदीर असून या ठिकाणी हनुमान जयंती ही दरवर्षी जल्लोषात साजरी करण्यात येते.गेली दोन वर्ष…
Read More » -
स्थानिक बातम्या

लोटे औदयोगिक वसाहत पुन्हा स्फोटांनी हादरली
खेड :खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत पुन्हा एकदा जबरदस्त स्फोटांनी हादरली आहे. रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास येथिल प्रिवी ऑर्गानिक्स…
Read More » -
स्थानिक बातम्या

मोदी सरकारच्या गरीब कल्याण योजनेद्वारे ७५९ लाख मे. टन अन्न-धान्याचे वितरण- अँड. दिपक पटवर्धन
कोरोना काळात कोणताही गरीब उपाशी झोपू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे मार्च २२…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्या,ग्रामीण भागात सिलिंडरसाठी लागतात एक हजार रुपये
महागाईने अक्राळविक्राळ स्वरूप धारण करीत हातावर पोट असलेली सर्वसामान्य जनता व मध्यमवर्गीयांना जगणे मुष्किल केलेले असताना केंद्र व राज्यातील सत्ताधारी…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणातील शेतकरी बागायतदारांना जनरल दराने वीज आकारणी करण्याचा डाव,कोकणातील बागायतदार शेतकर्यांवर अन्याय
शासनाकडे कोकणवासीय आग्रहाने कोणतीच मागणी करत नाही अथवा आंदोलने करून मागण्या करत नाही, शासनाने काही निर्णय चांगले घेतले असे शेतकरी…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीकर पुन्हा अनुभवणार ‘तिमिरातूनी तेजाकडे’ जाणारा प्रवास
रत्नागिरी : रत्नागिरीतील नावाजलेली सामाजिक संस्था “जाणीव फाऊंडेशन”ने अल्पावधीतच अत्यावश्यक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवून जनतेच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण…
Read More »