राष्ट्रीय बातम्या
-

मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ
करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन कागदपत्रांची वैधता पुन्हा एकदा वाढवण्याचा वाहनधारकांना दिलासादायक निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग…
Read More » -

कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा- आमदार रोहित पवार यांची मागणी
कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे त्याला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा, अशी विनंती…
Read More » -

नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांनी माफी मागावी- मंत्री सुनील केदार यांची मागणी
काँग्रेसमध्ये नेतृत्वाच्या मुद्यावरुन दोन गट पडल्याचे चित्र आहे. काही ज्येष्ठ नेत्यांनी सामूहिक नेतृत्वाची मागणी करणारे पत्र पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना…
Read More » -

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लॉकडाऊनचे बहुतांश निर्णय मागे घेतले जाण्याची शक्यता
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लॉकडाऊनचे बहुतांश निर्णय मागे घेऊन जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न होणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. येत्या बुधवारी…
Read More » -

जेईई व नीट परीक्षा पुढे ढकलण्याची काँग्रेसची मागणी
इंजिनीअरिंग व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची जेईई व नीट या परीक्षा आता जुलैऐवजी सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. जेईई मुख्य परीक्षा १…
Read More » -

महाराष्ट्रात खासगी वाहनांसाठी ई-पास बंधनकारकच -अनिल देशमुख
केंद्र सरकारनं राज्यांतर्गत वाहतुकीवरील सर्व निर्बंध हटवले आहेत. मात्र महाराष्ट्रात खासगी वाहनांसाठी ई-पास बंधनकारक असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ई-पासची…
Read More » -

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला दिला घरचा अहेर
राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकार गंभीर नाही राज्याती ल कृषी खातं झोपलं आहे की काय’, असा सवाल उपस्थित करत राज्यमंत्री बच्चू…
Read More » -

विम्याचा दावा करण्यासाठी वाहन प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र अनिवार्य
वाहनांचा अपघात झाल्यास आता विम्याचा दावा करण्यासाठी वाहन प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र अर्थात पीयूसी अनिवार्य असणार आहे. त्यामुळे पीयूसी प्रमाणपत्र नसेल…
Read More » -

केंद्र सरकारच्या सूचना बाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ- गृह मंत्री अनिल देशमुख
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली जात आहे. त्याचाच भाग म्हणून आता केंद्र सरकारने देशभरात कुठेही सामान…
Read More » -

अहमदनगर मध्ये भारतीय एकात्मतेचे दर्शन, मुस्लिम मामाने मानलेल्या हिंदू भगिनींच्या मुलींचे केले कन्यादान
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे एका लग्नात धर्माच्या पलीकडचं नात पाहिला मिळालंय. सध्या सोशल मीडियावर या लग्नातील काही फोटो…
Read More »