राष्ट्रीय बातम्या
-

कराराच्या तरतुदीनुसार एसटी कर्मचार्यांना महागाई भत्त्याची थकबाकी द्या -हनुमंत ताटे
एसटी कर्मचार्यांना कराराच्या तरतुदीनुसार उत्सव अग्रीम, महागाई भत्त्याची थकबाकी दिवाळी सणापूर्वी द्या अशी मागणी महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे,…
Read More » -

खबरदारी घेतल्यामुळे मुंबईतील करोना नियंत्रणात – पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल
गेल्या महिन्याच्या तुलनेत करोना चाचण्यांचे प्रमाण दुप्पट केल्यानंतरही खबरदारी घेतल्यामुळे मुंबईतील करोना नियंत्रणात आला आहे. पालिकेच्या २४ विभागांपैकी २३ विभागांत…
Read More » -

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांना करोनाची लागण
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सुनिल तटकरे यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील…
Read More » -

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे नवे वातानुकूलित प्रतिक्षालय सुरू
मुंबईहून लांब पल्ल्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे नवे वातानुकूलित प्रतिक्षालय सुरू झाले आहे. प्रौढांना १०रूपये तर…
Read More » -

मुंबई एपीएमसी फळ बाजारात स्पेन आणि ब्राझीलचा हापूस दाखल
हापुस आंब्याची गोडी साऱ्या जगाला लागली असतानाच आता भारतात देखील परदेशी आंबा दाखल होत आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अफ्रिकन…
Read More » -

टाचणी’ तयार आहे. फक्त योग्य वेळ येऊन द्या,-आमदार नितेश राणे
मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना विरोधकांवर निशाणा साधला. भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यासह त्यांच्या…
Read More » -

सर्व्हर हल्ल्यामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आज
सर्व्हर हल्ल्यामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या अंतिम वर्षाच्या तृतीय वर्ष बीए व बीकॉमच्या परीक्षेस…
Read More » -

राज्यात चोवीस तासांत ६,०५९ करोनाबाधितांची नोंद
राज्यात चोवीस तासांत ६,०५९ करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ५,६४८ रुग्ण बरे झाले आहेत. त्याचबरोबर दिवसभरात ११२ रुग्णांचा मृत्यू झाला…
Read More » -

महाराष्ट्रातील तरुणांनी उद्योगधंद्याकडे वळावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लॉकडाऊनच्या काळात देखील आपण रोजगाराच्या मुद्द्यावर भर दिला. अनेक कंपन्यांशी करार केले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक येत आहे.…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्याच्या नाणारमधील तेल शुद्धिकरण प्रकल्प केव्हाच रद्द केलेला आहे.-उद्योग मंत्री सुभाष देसाई
रत्नागिरी जिल्ह्याच्या नाणारमधील तेल शुद्धिकरण प्रकल्प केव्हाच रद्द केलेला आहे. तो प्रकल्प रायगड जिल्ह्यात कधीही होणार नव्हता त्यामुळे आता तो…
Read More »