राष्ट्रीय बातम्या
-

आता भाजप ‘तुम मुझे व्होट दो, हम तुम्हे व्हॅक्सीन देगें’ असा नारा देत असल्याचा संजय राऊत यांचा टोला
कोरोनाची लस केवळ भाजपशासित राज्यांमधील नागरिकांनाच मोफत मिळणार का, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला. आम्ही शाळेत…
Read More » -

मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला भीषण आग
मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेली भीषण आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या ११ तासांपासून अग्निशमन दलाचे जवान आग…
Read More » -

राज्यातील सर्व आरटीओ डिजिटल करण्याच्या पहिल्या टप्प्याला दसर्यानंतर सुरुवात होणार
राज्यातील सर्व आरटीओ डिजिटल करण्याच्या पहिल्या टप्प्याला अखेर येत्या दसर्यानंतर सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात डुप्लिकेट लायसन्सचा समावेश करण्यात आला…
Read More » -

दिवाळीपर्यंत कांद्याच्या किंमती गगनाला भिडणार
देशातील विविध भागामध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालंय. शेतकऱ्यांची पीक जमीनदोस्त झालीयत. कांद्यावर देखील याचा परिणाम दिसून आलाय. कांद्याच्या…
Read More » -

महाराष्ट्राला मदत करण्यामध्ये केंद्र सरकार दुजाभावाची वागणूक देत आहे राजू शेट्टी यांचा आरोप
महाराष्ट्राला मदत करण्यामध्ये केंद्र सरकार दुजाभावाची वागणूक देत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान पाहणी…
Read More » -

सगळी जबाबदारी केंद्र सरकारकडे, मग तुम्ही काय करणार? चंद्रकांत पाटील यांचा सरकारला सवाल
राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. सगळी जबाबदारी केंद्र सरकारकडे,…
Read More » -

सुरक्षारक्षकांनी देखील लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिशन बीगेन अंतर्गत आता विविध विभागांना लोकलने मुंबईत प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे अनेकांना दिलासा…
Read More » -

ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना थेट मदत देण्यात यावी -विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस
राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून मराठवाड्यासह कोकणातील शेतीला याचा मोठा फटका बसला आहे. राज्यभरात शेतकऱ्यांच्या नुकसानीची झालेली व्याप्ती पाहता…
Read More » -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला अतिवृष्टी व पूरस्थितीत सतर्क राहून काम करण्याचे निर्देश दिले.
राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनो तुम्ही गाफील राहू नका. लोकांना माहिती देत राहा. प्राणाहानी…
Read More » -

अभ्यासक्रमांत सहावीपासून कोडींग अनिवार्य अशी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवर ‘भारतीय जाहिरात मानक परिषदेने’ बंदी आणली
अभ्यासक्रमांत सहावीपासून कोडींग अनिवार्य अशी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवर ‘भारतीय जाहिरात मानक परिषदेने’ बंदी आणली आहे. प्रामुख्याने समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात येणारी…
Read More »