राष्ट्रीय बातम्या
-

पारंपारिक मच्छिमारीला कृषीचा दर्जा द्या
महाराष्ट्रातील लहान, मध्यम आणि पारंपारिक मच्छिमारी व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याची आग्रही मागणी केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे कोळी महासंघाने केली.…
Read More » -

टपाल विभागासारख्या राष्ट्रीय संस्थेत मराठी संस्कृतीची ओळख जपली
महाराष्ट्रातील थोर व्यक्तिमत्त्वे, ठिकाणे, पोशाख, महत्त्वाच्या घटना इत्यादी मराठी संस्कृतीची ओळख सांगणाऱ्या गोष्टींवर आधारित अनेक टपाल तिकिटे आतापर्यंत टपाल विभागाने…
Read More » -

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट पूर्ण आटोक्यात येत असतानाच अन्य साथीनी डोके वर काढले
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट पूर्ण आटोक्यात आल्यामुळे दिलासा मिळत असतानाच डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, लेप्टोसारख्या पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत महिनाभरात सुमारे दुपटीने…
Read More » -

एमजी मोटर इंडियाची जिओसह भागीदारी
~ भारतीय एसयूव्ही मार्केटमध्ये अत्याधुनिक ‘कनेक्टेड कार सोल्यूशन्स’ प्रदान करण्यासाठी आले एकत्र ~ मुंबई, ३ ऑगस्ट २०२१: सर्वोत्कृष्ट कनेक्टेड कार टेक्नोलॉजी प्रदान…
Read More » -

लस घेतल्यानंतरही नागरिकांनी घरीच बसायचे असेल तर लसीकरणाला काय अर्थ आहे,-उच्च न्यायालय
लस घेतल्यानंतरही नागरिकांनी घरीच बसायचे असेल तर लसीकरणाला काय अर्थ आहे, अशी टिप्पणी करत वकिलांसह सर्वसामान्यांना लोकल प्रवास नाकारणाऱ्या राज्य…
Read More » -

मुंबईतील दुकाने आणि आस्थापना आज, मंगळवारपासून आठवडय़ाचे सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
करोना साथीची दुसरी लाट ओसरू लागल्याने मुंबईतील दुकाने आणि आस्थापना आज, मंगळवारपासून आठवडय़ाचे सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास…
Read More » -

राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम
मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणेबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणारउर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत काही प्रमाणात सूट नागरिकांनी अतिशय काटेकोरपणे आरोग्याचे नियम…
Read More » -

राज्यातील २५जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय तर ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल ३ चे निर्बंध
राज्यातील २५जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल ३ चे निर्बंध असणार आहेत या…
Read More » -

महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता १२ वीचा निकाल मंगळवारी ३ ऑगस्टला दुपारी ४ वाजता जाहीर होणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाचीही उत्सुकता वाढली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता १२ वीचा…
Read More » -

शिवसेनेकडून मुंबई विमानतळाबाहेर करण्यात आलेल्या तोडफोडीनंतर अदानी समूहाचं स्पष्टीकरण
मुंबई विमानतळाबाहेर लावण्यात आलेल्या अदानींच्या नामफलकाला शिवसेनेने विरोध करत तोडफोड केली या ठिकाणी सध्या मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.…
Read More »