स्थानिक बातम्या
-

शाळा सुरू झाल्या तरी शाळा इमारतीच्या दुरूस्तीची प्रतीक्षा कायम.
नव्या शैक्षणिक वर्षापूर्वीच पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घालून जिल्हा नियोजनामधून सन २०२४-२५ या वर्षात शाळा दुरूस्तीसाठी ३ कोटी ६३…
Read More » -

-

मुसळधार पावसाचा महावितरणला मोठा फटका, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विभागात ९८,४०० वीजग्राहक होते अंधारात.
गेले चार दिवस कोसळणार्या मुसळधार पावसाचा परिणाम महावितरण कंपनीला मोठा फटका बसला आहे. वादळी वारा व पावसामुळे कोकण परिमंडळातील रत्नागिरी…
Read More » -

कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या वंदे भारतचे स्वातंत्र्यदिनीचे बुकींग ५८ दिवस आधीच फुल्ल.
गतवर्षी प्रमाणेच यावर्षीही १५ ऑगस्ट रोजी धावणारी मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ५८ दिवस आधीच हाऊसफुल्ल झाली आहे. रिग्रेटचा शेरा मिळत…
Read More » -

गावात नेटवर्क नसल्याने महावितरणाने स्मार्ट मीटर बसविण्याचे काम थांबविले.
महावितरणकडून जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या कार्यवाहीला प्रारंभ करण्यात आला. आतापर्यंत सुमारे ६ हजार स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत पण त्या…
Read More » -

निलेश राणेंनी पदाधिकाऱ्याला धमकावलं, बंधू नितेश राणेंचा गंभीर आरोप
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राणे बंधूंचे शीतयुद्ध रंगले आहे. दरम्यान आता याच युद्धाचा एक नवीन अंक समोर आलाय. तर…
Read More » -

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर, पुढील काही दिवसांत हवामान अधिकच अस्थिर
राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, पुढील काही दिवसांत हवामान अधिकच अस्थिर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.…
Read More » -

चर्मालय येथे ट्रक बाजूला घ्या असे सांगितल्याच्या रागातून रिक्षा चालकाला शिवीगाळ करत दगड डोक्यात मारुन दुखापत केल्याची घटना.
रत्नागिरी शहरातील चर्मालय येथे ट्रक बाजूला घ्या असे सांगितल्याच्या रागातून रिक्षा चालकाला शिवीगाळ करत दगड डोक्यात मारुन दुखापत केल्याची घटना…
Read More » -

शालेय साहित्य ठराविक विक्रेत्याकडून खरेदी करण्यास सक्ती करणाऱ्यांवर कारवाई करा सुराज्य अभियानाची मागणी.
रत्नागिरी : शाळांच्या व्यवस्थापन समितीकडून पालकांना शालेय साहित्य, वह्या, पुस्तके तसेच गणवेश ठराविक विक्रेत्याकडूनच घेण्याची सक्ती करण्यात येत आहे, असे…
Read More » -

खेड तालुक्यातील चिंचघर प्रभुवाडी येथील मानवी वस्तीत तब्बल चार फूट लांबीची भलीमोठी मगर
मुसळधार पावसामुळे नद्या व नाले तुडुंब भरून वाहत असून, त्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येत असल्याच्या घटना घडत आहेत. खेड तालुक्यातील…
Read More »