स्थानिक बातम्या
-

नागरिकांच्या हरकती लक्षात घेऊन विकास आराखड्यात अत्यावश्यक बदल करणार -आ. किरण सामंत.
कोणाचेही नुकसान न करता नागरिकांच्या हरकती लक्षात घेऊन आणि सर्वांना विश्वासात घेऊनच विकास आराखड्यात अत्यावश्यक बदल केले जातील, असे आश्वासन…
Read More » -

ग्राम विभागाकडून आदेश, सरपंच आरक्षण प्रक्रिया २५ जुलैपूर्वी पूर्ण होणार.
सरपंच आरक्षण निश्चित करण्याविषयी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकार्यांना कळवले आहे. यामुळे आगामी ग्रामपंचायत व सरपंच निवडणुकांविषयी राजकीय वर्तुळात…
Read More » -

राजापुरात मोकाट जनावरांविरोधात नगर परिषद ’ऍक्शन’ मोडवर.
राजापूर शहरात फिरणार्या मोकाट जनावरांना राजापूर नगर परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत पकडून तात्पुरत्या कोंडवाड्यात बंदिस्त करण्यात येणार असून ३ दिवसात जर…
Read More » -

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रत्नागिरी शहरात ५३९ ग्रॅम गांजा बाळगणाऱ्या व्यक्तीला केली अटक
अमली पदार्थविरोधी मोहिमेला रत्नागिरी जिल्ह्यात यश आले असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ५३९ ग्रॅम गांजा बाळगणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली…
Read More » -

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याचे रेल्वे गाड्यांचे बुकिंग एका मिनिटात फुल,तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचा संशय
कोकणवासी यांचा जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमानी आतुर असतात चाकरमानी जास्त करून रेल्वेला प्राधान्य देतात सोमवारपासून कोकणात जाणाऱ्या…
Read More » -

चिपळूण येथील शेतकर्यांना खत न मिळाल्यास कृषि कार्यालयाला टाळे ठोकू -मनसेने अधिकार्यांना खडसावले.
जिल्हाधिकार्यांना तोंडी कळवले सांगताय ते काय तुमच्या घरातले आहेत काय? तुमचा कारभार तोंडी चालतो का? कोकणातील शेतकरी धडपड करतोय आणि…
Read More » -

आषाढी वारीसाठी विठुरायाच्या दर्शनाला रत्नागिरीतून ५० बसेस रवाना होणार.
आषाढी वारीसाठी लाखो वारकरी, भाविक पंढरपूरला लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. आषाढी एकादशी अवघ्या काहीच दिवसांवर येवून ठेपले असून…
Read More » -

काळबादेवी पुलाला काही मोजक्या लोकांकडून विरोध -पालकमंत्री उदय सामंत.
रत्नागिरी नजिकच्या काळबादेवी येथे होणार्या प्रस्तावित पुलाला ग्रामस्थांकडून विरोध असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात आपण तीन वेळा ग्रामस्थांसोबत बैठक घेतली…
Read More » -

अपघात होण्याची शक्यता असल्याने व रहदारी असल्याने बसस्थानकाबाहेर गतिरोधक बसवण्याची मागणी.
रत्नागिरी शहराच्या वैभवात भर घालणारे मध्यवर्ती बसस्थानक लोकार्पणानंतर प्रवासीवर्गाने अक्षरशः गजबजून गेलेले असते. पण या बसस्थानकाच्या आत तसेच बाहेर जाणार्या…
Read More » -

राजापूर तालुक्यातील अणसुरे म्हैसासुरवाडी येथील तरुण मासे पकडताना खाडीत बुडाला.
राजापूर तालुक्यातील अणसुरे म्हैसासुरवाडी येथील एक तरुण मासे पकडताना खाडीत बुडून बेपत्ता झाला होता. दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मंगळवारी (२४ जून…
Read More »