स्थानिक बातम्या
-

पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांचा जिल्हा दौरा.
*रत्नागिरी, : राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे आहे.शुक्रवार…
Read More » -

रो रो बोट थांबण्यासाठी मालवण, रत्नागिरीत जेट्टीच उपलब्ध नाही?रोरो बोट सेवा सुरू करण्याबाबत अडचणी
गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी मत्स्य, बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी छोट्या गाड्यांसाठी रोरो सेवा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे त्या…
Read More » -

सुशोभित केलेल्या रत्नागिरी रेल्वेस्थानकात गुरांचा मोठ्या प्रमाणावर वावर.
रत्नागिरी रेल्वे स्टेशनला विमानतळाची अनुभूती यावी, यासाठी नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. दिमाखदारपणे उभ्या राहिलेल्या रेल्वेस्थानकावर मात्र प्रवाशांना होणारा मनस्ताप…
Read More » -

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यासाठी सुरू केलेली सिंधुरत्न समृद्ध योजनाही झाली बंद, मुदतवाढीसाठी मागणी.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यासाठी तीन वर्षांकरीता राबविण्यात येणारी ’सिंधुरत्न समृद्ध योजना’ बंद झाली आहे. मात्र या योजनेसाठी परिपूर्ण निधी मिळाला…
Read More » -

रसायनमिश्रित पाणी सोडल्याने ’साफयिस्ट’ला उत्पादन थांबवण्याचे आदेश.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कामथे येथील नदीत शनिवारी टँकरद्वारे रसायन मिश्रित पाणी सोडले गेल्याच्या तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर कारवाई करताना…
Read More » -

दीपक को घी तब चाहिए जब वो जल रहा हो… बुझने के बाद घी डालना व्यर्थ है…आमदार भास्कर जाधव यांच्या सूचक स्टेटसने राजकीय खळबळ
गेल्या काही दिवसापासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जेष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव वेगवेगळी वक्तव्य करीत आहेत कधी राजकारणातून…
Read More » -

नागरिकांच्या हरकती लक्षात घेऊन विकास आराखड्यात अत्यावश्यक बदल करणार -आ. किरण सामंत.
कोणाचेही नुकसान न करता नागरिकांच्या हरकती लक्षात घेऊन आणि सर्वांना विश्वासात घेऊनच विकास आराखड्यात अत्यावश्यक बदल केले जातील, असे आश्वासन…
Read More » -

ग्राम विभागाकडून आदेश, सरपंच आरक्षण प्रक्रिया २५ जुलैपूर्वी पूर्ण होणार.
सरपंच आरक्षण निश्चित करण्याविषयी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकार्यांना कळवले आहे. यामुळे आगामी ग्रामपंचायत व सरपंच निवडणुकांविषयी राजकीय वर्तुळात…
Read More » -

राजापुरात मोकाट जनावरांविरोधात नगर परिषद ’ऍक्शन’ मोडवर.
राजापूर शहरात फिरणार्या मोकाट जनावरांना राजापूर नगर परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत पकडून तात्पुरत्या कोंडवाड्यात बंदिस्त करण्यात येणार असून ३ दिवसात जर…
Read More » -

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रत्नागिरी शहरात ५३९ ग्रॅम गांजा बाळगणाऱ्या व्यक्तीला केली अटक
अमली पदार्थविरोधी मोहिमेला रत्नागिरी जिल्ह्यात यश आले असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ५३९ ग्रॅम गांजा बाळगणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली…
Read More »