स्थानिक बातम्या
-

रत्नागिरी येथील मिरजोळेतील तरुणीची प्रियकरानेच केली आंबा घाटात हत्या?
दहा दिवसानंतर खुनाचा उलगडा : प्रियकर पोलिसांच्या ताब्यात रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील तरुणीचा तिच्या प्रियकराने आंबा घाटात खून केल्याची धक्कादायक…
Read More » -

रत्नागिरी स्थानकात मोठी दुर्घटना टळली, चालत्या रेल्वेतून उतरणाऱ्या तरुणाला रेल्वेखाली जाताना आरपीएफ जवानानी व विक्रेत्यांनी वाचविले
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकात आज मोठी दुर्घटना घडताना सुदैवाने टळली.चालत्या ट्रेन मधून बेजबाबदार पणे उतरणारा तरुण पडला आणि ट्रेन खाली…
Read More » -

सह्याद्री निसर्ग मित्र व नाटक कंपनी यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत सुदैवी ठसाळे ठरल्या प्लास्टिक मुक्त चिपळूण ’होम मिनिस्टर’
१५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत चिपळूण नगर पालिकेच्यावतीने सह्याद्री निसर्ग मित्र व नाटक कंपनी चिपळूण यांच्या सहकार्याने आयोजित…
Read More » -

चिपळूण शहरातील इतिहासाच्या खुणा हटत आहेत
दोन ठिकाणांमधील अंतर दर्शवण्यासाठी शहरातील जुन्या कोयना रस्त्यावर मैलाचा दगड अर्थात ’माईलस्टोन’ बसवण्यात आला होता. अलीकडे स्वामीमठ ते महाराष्ट्र हायस्कूल…
Read More » -

खेड शहरातील ज्वेलर दुकानात चार महिलांच्या टोळीने ग्राहक बनून सोन्याचे मंगळसूत्र केले लंपास
खेड शहरातील निवास तळ भागात असलेल्या प्रसिद्ध ऋषभ ज्वेलर्समध्ये बुधवारी धक्कादायक चोरीची घटना घडली. ग्राहकाच्या वेशात आलेल्या चार महिलांच्या टोळीने…
Read More » -

ठोकूर-मुंबई स्पेशलच्या प्रवाशांची ७ तास रखडपट्टी
कोकण मार्गावर वाढवलेल्या गणपती स्पेशलच्या जादा फेर्यांमुळे रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकांवर झालेला परिणाम कायम आहे. गुरूवारी ठोकूर-मुंबई गणपती स्पेशल×च्या प्रवाशांची तब्बल ७…
Read More » -

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी चिपळूण महापालिका सज्ज
चिपळूण शहरात यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी पालिका सज्ज झाली आहे. शहरात विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, फिरते हौद, मूर्तीची…
Read More » -

’आरोग्या’च्या पथकांचा प्रवाशांना आधार, २२३ जणांवर उपचार केले
गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यातून येणार्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आरोग्य विभागाने २० ठिकाणी तत्काळ उपचारासाठी ठेवलेल्या पथकांमार्फत २२३ जणांवर उपचार केले. त्यातील…
Read More » -

विमा परताव्याचे निकष जाहीर करा, आ. किरण सामंत यांची मागणी
हंगाम २०२४-२५चा विमा परतावा, त्याचे निकष विमा कंपनीने जाहीर करून लवकरात लवकर पीकविमा परतावा देण्यात यावा, कोकणातील स्थानिक वातावरणानुसार विम्याचे…
Read More » -

चाकरमानी नको, आता ’कोकणकर’ म्हणा -अशोक वालम
सत्तर-ऐंशीच्या दशकात कोकणवासीय कामधंद्यानिमित्त मुंबई, पुणेसारख्या मेट्रो शहरात उपजीविकेसाठी नोकरीनिमित्त स्थलांतरित झाले आहेत; मात्र त्यांची नाळही कोकणाशी कायम जोडलेली आहे.…
Read More »