स्थानिक बातम्या
-

जयगडजवळील वाटद खंडाळा येथे २१ वर्षीय परप्रांतीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
जयगडजवळील वाटद खंडाळा येथे २१ वर्षीय तरुणाने भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ८ जुलै रोजी सायंकाळी घडली.…
Read More » -

शहरातील सदोष सीसी टीव्ही यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करा. रत्नागिरी मनसेची जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मागणी.
रत्नागिरी. :- रत्नागिरी शहर तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्या, अप्रिय घटना व अंतर्गत सुरक्षिततेच्या रत्नागिरी शहर व सभोवतालच्या परिसरातील…
Read More » -

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचनालय -सहायक आयुक्त इनुजा शेख.
रत्नागिरी, दि. 9 :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांच्यामार्फत वाचनालय सुरु करण्यात आले असून, या वाचनालयामध्ये…
Read More » -

अंतर्गत सार्वजनिक रस्ता बंद केल्याप्रकरणी एका विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
चांदसुर्या ते पानवल-घवाळीवाडीकडे जाणार्या रस्त्यावरील अंतर्गत सार्वजनिक रस्ता बंद केल्याप्रकरणी एका विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गिरीश…
Read More » -

‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत. मौजे केळ्ये येथे चारसुत्री पद्धतीने भात पीक लागवड प्रात्यक्षिक.
रत्नागिरी, दि. 9 :- रत्नागिरी तालुक्यातील मौजे केळ्ये येथे ‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत शेतकरी काशिनाथ बापट यांच्या प्रक्षेत्रावर चारसुत्री पद्धतीने…
Read More » -

रत्नागिरी शहरा नजिकाच्या शिरगाव ग्रुप ग्रामपंचयातीच्या माजी सरपंच धनश्री दिपक सनगरे (वैशाली गावडे) यांचे दुःखद निधन.
रत्नागिरी शहरा नजिकाच्या शिरगाव ग्रुप ग्रामपंचयातीच्या माजी सरपंच धनश्री दिपक सनगरे (वैशाली गावडे) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन…
Read More » -

रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी खासदार विनायक राऊत यांच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा
रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘सहकार पॅनेल’चा 17 पैकी 16 जागांवर दणदणीत विजय झाला. पण सध्या या विजयाची नाही…
Read More » -

*रत्नागिरी जिल्ह्यात चार वाघ आणि सहा ब्लॅक पँथरआढळले, *वनविभागाची माहिती*
*रत्नागिरी जिल्ह्याच्या वन वनक्षेत्रात ४ नर जातीचे वाघ तसेच ६ ब्लॅक पँथर असल्याची माहिती विभागीय वनधिकारी गिरीजा देसाई यांनी दिली…
Read More » -

पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही-राज ठाकरे
मराठीच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात राजकारण पेटले आहे. या राजकारणाच्या दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेने उबाठा गटाचे…
Read More » -

त्यांना पळवून नाही, चप्पलेने मारलं पाहिजे -उद्धव ठाकरे गटाचे नेते राजन विचारे.
मला वाटतं गेल्या चार-पाच दिवसांपासून महाराष्ट्रात सर्व मराठीवर प्रेम करणारी सर्व जाती धर्मातील लोक असतील, महाराष्ट्रात एकत्र आलेले आहेत. गेल्यावेळी…
Read More »