स्थानिक बातम्या
-

पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही-राज ठाकरे
मराठीच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात राजकारण पेटले आहे. या राजकारणाच्या दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेने उबाठा गटाचे…
Read More » -

त्यांना पळवून नाही, चप्पलेने मारलं पाहिजे -उद्धव ठाकरे गटाचे नेते राजन विचारे.
मला वाटतं गेल्या चार-पाच दिवसांपासून महाराष्ट्रात सर्व मराठीवर प्रेम करणारी सर्व जाती धर्मातील लोक असतील, महाराष्ट्रात एकत्र आलेले आहेत. गेल्यावेळी…
Read More » -

स्थानिक प्रशासनाकडून धबधब्यांच्या ठिकाणी निर्बंध
यंदा मे महिन्यात सुरू झालेल्या पावसाचा जोर जून महिन्यातही कायम होता. त्यामुळे रत्नागिरी चिपळूण तालुक्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य धबधबे प्रवाहित झाले…
Read More » -

गुहागर नगोत्थान योजनेतून ६ लाख रुपये खर्च करुन नव्याने बांधण्यात आलेली गणपती विसर्जन पाखाडी पुर्णता उध्दवस्त
गुहागर शहरातील वरचापाट स्मशान भूमी ते खाडीच्या मुखापर्यंत असलेल्या समुद्राच्या किनाऱ्यावरील २० वर्षापुर्वीची सुरु लागवड व नगरपंचायत गुहागर नगोत्थान योजनेतून…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक वाढीव वीज दरवाढीविरोधात एकवटले
सरकारला महाराष्ट्रात उद्योग टिकवायचे आहेत की घालवायचे आहेत, हा प्रश्न पडला आहे. कारण शेतकऱ्यांची स्थिती उभ्या महाराष्ट्राला कळली आहे. आता…
Read More » -

परचुरी एस.टी. बसचा अपघात टळला; एस.टी. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतापाचा भडका.
आबलोली : गुहागर-परचुरी (व्हाया पांगारी साडेवाडी) – चिपळूण ही नियमित धावणारी एस.टी. बस (गाडी क्रमांक एम.एच.१४ बी.टी. २४३८) आज सकाळी…
Read More » -

यावर्षी डेंगीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर कमी.
रत्नागिरी जिल्ह्यात डेंगीचे रुग्ण वाढू नयेत यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात आहे.त्यामुळे यावर्षी डेंगीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर कमी झाले…
Read More » -

विकास केंद्रांच्या नावाखाली सरकारने हद्दवाढीस नकार देणाऱ्या ग्रामपंचायतींची विकास प्राधिकरण म्हणून येणारी जबाबदारी एमएसआरडीसीकडे सोपवली.
आता विकास केंद्रांच्या नावाखाली सरकारने हद्दवाढीस नकार देणाऱ्या ग्रामपंचायतींची विकास प्राधिकरण म्हणून येणारी जबाबदारी एमएसआरडीसीकडे सोपवली आहे. हे अप्रत्यक्ष शहरीकरण…
Read More » -

वाढीव वीजबिलांमुळे सूक्ष्म, लघु उद्योज वाढीव वीजबिलांमुळे सूक्ष्म, लघु उद्योजक, हॉटेल व्यावसायिकांसह व्यापारी अडचणीत.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने २५ जून रोजी दिलेल्या पुनरावलोकन आदेशाबाबत अ. भा. अक्षय ऊर्जा संघटना रत्नागिरी जिल्ह्यातील लहान-मोठ्या उद्योजक आणि…
Read More » -

जावयाने सासऱ्याच्यादुकानातून मोबाईल चोरून त्यातील फोन पे अॅपचा वापर करून सुमारे 2 लाख 59 हजार 70 रुपयांची केली फसवणूक
सासू-सासऱ्यांवर विश्वासघात करून दुकानातून मोबाईल चोरून त्यातील फोन पे अॅपचा वापर करून सुमारे 2 लाख 59 हजार 70 रुपयांची फसवणूक…
Read More »