स्थानिक बातम्या
-

चिपळूण शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था
चिपळूण शहरातील बहुतांशी सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था समोर आली आहे. विशेष म्हणजे काही स्वच्छतागृहांचा मैला थेट नदीपात्रात मिसळत असल्याची ओरड…
Read More » -

काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक सुरेश कातकर यांची महाड विधानसभा क्षेत्र प्रभारी पदी नियुक्ती
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मान. प्रांत अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून रत्नागिरी जिल्हा समन्वयक सुरेश कातकर यांची 164 –…
Read More » -

गावाची ओढ, गावाची माती विसरू नये : विपुल कदम
“जनतेसाठी आपण शिवसेना पक्षामार्फत विकास कामे करतोय., विविध उपक्रम राबवतोय. जे लोक कामधंदानिमित्ताने मुंबई, पुणे येथे गेले आहेत आणि गणपती,…
Read More » -

लोटे येथील कोकाकोला कंपनीत गाड्या अडवून जमावाचा राडा ; 12 जणांवर गुन्हा दाखल
लोटे औद्योगिक वसाहतीतील कोकाकोला कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर बुधवारी दुपारी बेकायदेशीर जमाव करून कंपनीच्या गाड्या जमावाकडून अडविण्यात आल्या, यातील फिर्यादी याला “हातपाय…
Read More » -

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात दारुड्या मुलाकडून ८० वर्षीय वृद्ध आईचा कोयत्याने वार करत निर्दयी खून
रत्नागिरी शहरानजीक काही दिवसापूर्वी मुलाने आईचा खून केल्याची घटना घडली असतानाच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूला…
Read More » -

लांजा शहराच्या घनकचरा प्रकल्पावरून नागरिक आणि नगरपंचायत प्रशासनामध्ये खडाजंगी सुरू
लांजा शहराच्या घनकचरा प्रकल्पावरून नागरिक आणि नगरपंचायत प्रशासनामध्ये खडाजंगी सुरू आहे. तीन ठिकाणच्या जागांना विरोध उठल्यानंतर अखेर लांजा नगरपंचायतीकडून शहराचा…
Read More » -

टेरव राधाकृष्णवाडी येथील परेश पांडुरंग काणेकर यांची टेरवची कन्या ही रिक्षा ठरतेय प्रवाशांसाठी आकर्षण
चिपळूण तालुक्यातील टेरव राधाकृष्णवाडी येथील परेश पांडुरंग काणेकर यांनी स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालविण्याचा निर्णय घेतला. मात्र, पारंपारिक रिक्षा चालवण्याच्या मार्गाऐवजी,…
Read More » -

कोकणात नारळाचे दर वधारले, दरवाढीने बिघडविले स्वयंपाकाचे गणित
गणेश चतुर्थी हा कोकणातील सर्वात मोठा सण. या सणात मोदक आणि इतर नारळाचे पदार्थ घराघरात बनतात. पारंपारिक मोदकांसाठी नारळाच्या खोबर्याची…
Read More » -

मंडणगड तालुक्यातील टाकवली गावाचा सर्वांसमोर आदर्श, गावातील मुलींची लग्ने एकाच दिवशी वेगवेगळ्या मुहूर्तावर
मंडणगड तालुक्यात एका गावात सामाजिक ऐक्य, एकता टिकविण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ मंडळ, मुंबई ग्रामस्थ मंडळ आणि टाकवली महिला मंडळ यांच्या समन्वयातून…
Read More » -

गेली नऊ वर्षे सेवा केलेल्या अणुऊर्जा प्रकल्पातील १८ सुरक्षारक्षक वार्यावर, माजी सरपंच गिरीष करंगुटकर यांचा आरोप
तत्कालीन स्थितीत तीव्र विरोध असतानाही केवळ रोजीरोटीसाठी जीवाची बाजी लावून जैतापूर अणूउर्जा प्रकल्पासाठ तब्बल ९ वर्षे काम केलेल्या १८ सुरक्षारक्षकांना…
Read More »