स्थानिक बातम्या
-

शिवसृष्टीसाठी लागणार्या जागेच्या भूसंपादनात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार- माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप.
मालवण-राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी शिवसृष्टी उभारण्यासाठी भाजप महायुती सरकारने 100 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. त्यासाठी 2…
Read More » -

कृषी अधिकाऱ्यांसाठी नारळ लागवड व व्यवस्थापनावर विशेष कार्यशाळा संपन्न.
*रत्नागिरी, दि. 15 : भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील कृषी व फलोत्पादन क्षेत्राला बळकटी देण्यासाठी…
Read More » -

….अन्यथा जयगड ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घालणार आरक्षणावरून जयगड ग्रामस्थांचे रत्नागिरीच्या तहसीलदारांना निवेदन
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड ग्रामपंचायतीत सन २००९ ते २०१४ या कालावधीत ‘ना.मा.प्र.स्त्री हे सरपंच पदाचे आरक्षण होतेच. त्यामुळे आता जर…
Read More » -

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत कार्यालयीन वेळेत उपस्थित न राहणार्या 68 कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस.
*सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे कामकाज रामभरोसे झाले आहे. या ठिकाणी काही कर्मचारी जीव तोडून काम करतात. तर काही केवळ पाट्या टाकण्याचे…
Read More » -

महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीझेडएमए) समिती स्थापन करण्यात येणार.
सिंधुदुर्गचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी केंद्र व राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतले आहेत. यात जिल्ह्यात विविध प्रकल्प कोणत्याही अडचणीशिवाय सुरू…
Read More » -

मुंबई गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ दरड खाली आली, एक मार्गी वाहतूक सुरू
रत्नागिरी जिल्ह्यात खेड मंडणगड परिसरात पावसाचा जोर आहेमुंबई गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ दरड कोसळण्याचा प्रकार घडला आहे दरडीचा काही भाग…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 5 वर्षात सरकारमान्य देशी दारु पिणार्यांचे प्रमाण 40 टक्यांपर्यंत घसरले.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 5 वर्षात सरकारमान्य देशी दारु पिणार्यांचे प्रमाण 40 टक्यांपर्यंत घसरले आहे. 5 वर्षांपूर्वी म्हणजेच 2018 – 19…
Read More » -

रत्नागिरी शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हरचिरी एमआयडीसी पाणीपुरवठा योजनेतील नवीन बंधारा आता पूर्णत्वाच्या दिशेने.
रत्नागिरीतील मिरजोळे, झाडगाव, उद्यमनगर एमआयडीसीतील उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हरचिरी एमआयडीसी पाणीपुरवठा योजनेतील नवीन बंधारा आता…
Read More » -

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी घेतली भेट
रत्नागिरी: भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी ग्राम विकास मंत्री आ. जयकुमार गोरे यांची मुंबई येथे भेट…
Read More » -

स्थानिक तरुणांना डावलून बाहेरील लोकांना नोकऱ्या,कोको कोला कंपनीविरोधात ग्रामस्थांचा मोर्चा
लोटे औद्योगिक वसाहतीत प्रस्तावित असलेल्या कोका कोला कंपनीच्या प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी सोमवार दि.१४ रोजी असगणी गावात…
Read More »