स्थानिक बातम्या
-

आता प्रथमच प्रवाशांसाठी ‘कार ऑन ट्रेन’ ही अभिनव सेवा सुरू
कोकण रेल्वेने यावर एक जबरदस्त उपाय शोधला आहे. ‘रो-रो’ सेवेच्या यशस्वी प्रयोगानंतर, आता प्रथमच प्रवाशांसाठी ‘कार ऑन ट्रेन’ ही अभिनव…
Read More » -

राज्यात पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया पूर्ण पण अद्याप 800 प्राध्यापकांची पदे रिक्तच
** राज्यातील 43 शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्राध्यापकांची वानवा आहे. पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असतानादेखील अद्याप 800 प्राध्यापकांची पदे रिक्तच असून,…
Read More » -

जिल्ह्यातून आय. ए एस. आयपीएस अधिकारी घडावेत ही माझी प्रामाणिक इच्छा:- आमदार किरण सामंत
रत्नागिरी युवा संदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला उपस्थित राहून टॅलेंट असलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार…
Read More » -

राणे कुटुंबाने सिंधुदुर्गात जेवढी माणसं मारली तेवढी हिंदूच होती, अविनाश जाधवांची नितेश राणेंवर बोचरी टीका
मीरा-भाईंदर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचं उदघाट्न केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेवरून गरळ ओकणाऱ्यांना गर्भित इशारा दिला.महाराष्ट्रात…
Read More » -

चिपळूणच्या माजी नगराध्यक्ष हेमलता बुरटे यांचे निधन*
चिपळूण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त्या सौ. हेमलता बुरटे (वय अंदाजे ८५) यांचे रविवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले.…
Read More » -

सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथे तब्बल १५ गवारेड्यांचा कळप आढळला.
सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथे तब्बल १५ गवारेड्यांचा कळप आढळून आला आहे. जंगलातून बाहेर आलेल्या या गवारेड्यांच्या कळपामुळे गावात एकच खळबळ…
Read More » -

दापोलीत भावाने केलेला खुन अपशब्द वापरल्याच्या रागातून.
दापोली जिल्ह्याला हादरवणारी घटना पुन्हा समोर आली आहे. दापोली तालुक्यात उन्हवरे येथे भावानेच भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे.…
Read More » -

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या यंत्रणेवरील विश्वास व जनमानसातील प्रतिमा याचे प्रतिबिंब ठरलेला ठेवोत्सव- ॲड. दीपक पटवर्धन महिन्यात ३० कोटी ५ लाखांच्या ठेवी संकलित.
रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या ठेववृद्धी मासाची आज सांगता झाली. २० जून ते २० जुलै या कालावधीत ठेव…
Read More » -

प्रभाग रचना आरखड्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी आणि राजापूर नगर पालिकेत प्रत्येकी एक प्रभाग आणि दोन नगरसेवक वाढणार.
रत्नागिरी जिल्ह्यातील सात नगर परिषद व नगर पंचायतींसाठी प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला असून, रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये एक प्रभाग…
Read More » -

चिपळूण नगरपालिकेने हाती घेतलेले विकास प्रकल्प वेगवेगळ्या कारणामुळे अर्ध्यावरच लटकले.
चिपळूण नगरपालिकेने हाती घेतलेले प्रकल्प कधी राजकारण, कधी मूल्यांकन तर कधी तांत्रिक अडचणींमुळे अर्ध्यावरच अडकले आहेत. महर्षी कर्वे भाजीमंडई, मटणमार्केट,…
Read More »