स्थानिक बातम्या
-

रानटी जनावरांच्या त्रासांमुळे कोकणातील शेतकरी त्रस्त
कोकणात शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत असताना रानटी जनावरांच्या त्रासांमुळे शेतकरी त्रस्त झाले असून रानटी जनांवरांच्या त्रासाला कंटाळून शेतकर्यांना जागते राहाचे…
Read More » -

कोकण मार्गावर चालवलेल्या ३८२ गणपती स्पेशलच्या फेर्यांमधून यंदा १४ कोटी ४६ लाख रुपयांची कमाई
गणेशोत्सवासाठी मध्य, कोकण, पश्चिम रेल्वे प्रशासनाने २२ ऑगस्टपासून १० सप्टेंबरपर्यंत कोकण मार्गावर चालवलेल्या ३८२ गणपती स्पेशलच्या फेर्यांमधून यंदा १४ कोटी…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यातील २०० पेक्षा जास्त उत्पादने आता या ई-मार्टवर उपलब्ध होणार
’उमेद’ अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विविध लघुद्योगांना चालना दिली जाते. आता या लघुद्योगांमधून तयार होणारी उत्पादने आता जगभराच्या…
Read More » -

नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृति नाट्य स्पर्धा २ ऑक्टोबरपासून
नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृति उत्सवी नाटकांची स्पर्धा यंदा २ ऑक्टोबर २०२५ ते ३१ मे २०२६ या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.…
Read More » -

चंदुलाल शेठ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील रितेश संजय जाधवची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड
सहजीवन शिक्षण संस्था संचलित श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील रितेश संजय जाधव याने विभागीय तायक्वॉंदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.…
Read More » -

चिपळूण शहरातील गुहागरनाका परिसरातील कब्रस्तान संरक्षक भिंतीची ठेकेदाराकडून तोडफोड
चिपळूण शहरातील गुहागरनाका परिसरातील कब्रस्तानासाठी कमानी बांघताना संबंधित ठेकेदाराने जुन्या संरक्षक भिंतीचे तोडलेले बांधकाम तसेच ठेवले आहे. असे असताना नगर…
Read More » -

रत्नागिरीतील कुणबी समाजनेते, पंचायत समितीचे माजी उपसभापती सुनील नावले यांचे दुःखद निधन
रत्नागिरीतील कुणबी समाजनेते, पंचायत सरत्नागिरीतील कुणबी समाजनेते, पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच संजय गांधी निराधार योजना रत्नागिरी तालुका अध्यक्ष सुनील…
Read More » -

एल्डर लाईन 14567 ज्येष्ठांसाठी मदतीचा आधार
*रत्नागिरी, दि. 15 ): सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारच्या सहकार्याने ज्येष्ठ…
Read More » -

आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात स्वच्छता अभियानाची सुरुवात
मुंबई : आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात कौशल्य विकास विभागाच्यावतीने “स्वच्छता अभियान” राबविण्यात येणार आहे.…
Read More » -

अखंडित वीज पुरवठा व्हावा, यासाठी महावितरणने तातडीने पावले उचलावीत_आमदार निकम
चिपळूण येथील नागरिकांना व व्यापाऱ्यांना वीज समस्येला मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागत आहे चिपळूण शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित…
Read More »