स्थानिक बातम्या
-

वादग्रस्त ‘ईठ्ठला’ नाटकाबाबत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची ठाम भूमिका : नाटकाला महाराष्ट्रात बंदी; तरीही सादर केल्यास कायदेशीर कारवाई
रत्नागिरी, १० एप्रिल - वारकरी संप्रदायाची विटंबना करणारे 'ईठ्ठला' नाटकाला वारकरी संप्रदाय, हिंदु जनजागृती समिती, विठ्ठल भक्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी…
Read More » -

कोकणनगर येथील दुकानदारांसाठी नगर परिषद बांधणार हक्काचे गाळे
रत्नागिरी शहरातील कोकणनगर भागातील रस्त्याकडेला असलेल्या अनधिकृत दुकानांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागणार आहे. नगर परिषदेने या…
Read More » -

निर्यात करणार्या कंपनींकडून आखडते हात, मासळीचे दर निम्म्यावर
कोकणातील विशेषतः हर्णे बंदरातील मासळीला अरब देशांमध्ये मोठी मागणी असते. ’म्हाकूल’ सारख्या मासळीची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. मात्र युद्धामुळे…
Read More » -

एक वर्षात तब्बल 30 हरवलेल्या मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडे सुखरूप पोहोचवण्याचीरेल्वे सुरक्षा बलाच्या विभागाची कामगिरी
कोकण रेल्वेच्या मार्गावर कार्यरत असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी गेल्या वर्षभरात चमकदार कामगिरी करताना प्रवासादरम्यान रेल्वेमध्ये विसरलेले तब्बल 53 लाख…
Read More » -

स्वॅम्प पोलीस’ गस्त उपक्रमाचे पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरी, दि. 10 ): नारायणमळी, कांदळवन नाचणे येथे भारतात पहिल्यांदाच प्रायोगित तत्वावर राबविण्यात येणाऱ्या ‘स्वॅम्प पोलीस’ (Swamp Police) गस्त उपक्रमाचे…
Read More » -

“दादा”गिरी हवीहवीशी!
नारायण राणे. वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश करतायत. वयानुसार शरीर थकले असले तरी नजरेतील दरारा अजूनही तसाच आहे…जेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी…
Read More » -

महिलांची ‘कट्यार’ रंगणार रत्नागिरीत, सोमवारी प्रयोग
मराठी संगीत रंगभूमीवरील अजरामर नाटक ‘कट्यार काळजात घुसली’चा सर्व महिला कलाकारांचा विशेष प्रयोग १३ एप्रिलला रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात सादर…
Read More » -

कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनमार्फत गाव पातळीवर कर्करोगाची होणार रुग्ण तपासणी
रत्नागिरी : वाढत्या कर्करोगाचे प्रमाण कमी करणे व जास्तीत जास्त लोकांची तपासणी करुन त्यांना वेळीच उपचार आणि संदर्भ सेवा देण्यासाठी…
Read More » -

सुवर्णपदक विजेती स्पृहा भावेचा भाजपाच्या वतीने सत्कार
रत्नागिरी : बृहन्मुंबई विज्ञान शिक्षक संघटना आयोजित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये रत्नागिरीच्या फाटक हायस्कूलची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी स्पृहा…
Read More » -

जनता दरबारात १६९ अर्जांपैकी ९० टक्के जागेवर निकालीप्रलंबित अर्जाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा- पालकमंत्री डाॕ उदय सामंत
रत्नागिरी, दि. 10 ) : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेतलेल्या ‘जनता दरबार’ला चांगला प्रतिसाद मिळाला.…
Read More »