स्थानिक बातम्या
-

भारतातील पहिली हायड्रोजन रेल्वेगाडी हरियाणामध्ये धावली!
मुंबई : डिझेल आणि विजेविना आता हायड्रोजन इंधनावरील रेल्वेगाडी धावण्यास सुरुवात झाली आहे. देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेगाडीची चाचणी हरियाणातील जिंद…
Read More » -

रस्त्यावर मासेविक्री करणाऱ्यांवर आता थेट गुन्हे नोंदणार राजापूर न.प.चा आरोग्य विभाग
राजापूरः प्रशासकीय कालावधी संपून नवे सभागृह अस्तित्वात येताच राजापूर नगर परिषदेतील सदस्यांनी आता अॅक्शन मोड घेतला आहे. त्यांच्या सूचनेनूसार शहरात…
Read More » -

खेडमधील चाटव आणि लवेल या दोन गावात मनाई आदेश
खेड : तालुक्यात सर्वत्र शिमगोत्सवाची धूम सुरू असतानाच काही गावातील उत्सव मात्र वादामध्ये अडकले आहेत. खेडमधील चाटव आणि लवेल या…
Read More » -

रत्नागिरीच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा
रत्नागिरी : येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य डॉ. चं.…
Read More » -

दर्यावर्दी प्रतिष्ठान च्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या समारोप सोहळ्या निमित्त भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे ४ ते ५ मार्च,२०२६ रोजी आयोजन
● रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने● जिल्हा क्रीडा अधिकारी श्री विजय शिंदे यांच्या शुभहस्ते होणार उद्घाटन ● क्रीडा संचालक…
Read More » -

चिपळूण शहरात एक धक्कादायक घटना, नगरसेवकाच्या चालकावर हल्ला; चौघांकडून गाडीत कोंबून मारहाण
चिपळूण शहरात एक धक्कादायक घटना घडली असून नगर परिषदेतील तरुण नगरसेवक साजिद सरगुरोह यांच्या चालकावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली…
Read More » -

परदेशातील मैत्री आणि मदतीचे आमिष दाखवून रत्नागिरीतील उद्यम नगर येथील एका व्यक्तीला तब्बल २२ लाख २१ हजार ४०० रुपयांचा गंडा
परदेशातील मैत्री आणि मदतीचे आमिष दाखवून रत्नागिरीतील एका व्यक्तीला तब्बल २२ लाख २१ हजार ४०० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस…
Read More » -

मुंबई-गोवा महामार्गावर लांज्या जवळ ट्रक उलटूनभीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील धनावडे शेती फार्मसमोर सोमवारी दुपारी एक भीषण अपघात झाला मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने…
Read More » -

दुबईत अडकलेल्या भारतीयांना घेऊन पहिले विमान मुंबईत दाखल;
मुंबई ०३:- इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यामुळे युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणने देखील दुबईवर जोरदार हल्ला केला…
Read More » -

रत्नागिरी शहराचा चेहरामोहरा बदलून ’स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल
रत्नागिरी शहराचा चेहरामोहरा बदलून ’स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल करण्यासाठी उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या – पुढाकारातून एमआयडीसीच्या माध्यमातून विशेष सुशोभीकरण…
Read More »