महाराष्ट्र
-

रोहा इंदरदेव येथे वणव्यात ४८ घरे जळून खाक, सुदैवाने जीवित हानी नाही
अलिबाग : रोहा तालुक्यात इंदरदेव येथील धनगर वाडी येथील ४८ घरे वणव्यात जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुदैवाने जीवित हानी…
Read More » -

मुंबई-गोवा महामार्ग नक्की कधी पूर्ण होणार? आमदार निलेश राणे यांचा सरकारला सवाल.
कुडाळ-मालवणचे आ. नीलेश राणे यांनी विधिमंडळ अधिवेशनात मुंबई-गोवा महामार्ग नक्की कधी पूर्ण होणार? असा सवाल सरकारला केला. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री…
Read More » -

जोतिबा देवस्थानचे प्राधिकरण करण्यात येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.
येत्या पंधरा दिवसांत वाडी रत्नागिरी (ता.पन्हाळा ) येथील जोतिबा देवस्थानचे प्राधिकरण करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुुरुवारी…
Read More » -

संगमेश्वर येथून थेट पाटणला जोडण्यासाठीच्या घाटमार्गे रस्त्याच्या सर्वेक्षणाला सुरवात.
संगमेश्वर येथून थेट पाटणला जोडण्यासाठीच्या घाटमार्गे रस्त्याच्या सर्वेक्षणाला सुरवात झाली आहे. हा मार्ग अस्तित्वात झाला तर पाटणला जाणे सोपे होईल.…
Read More » -

कारागृहात कैद्यांसाठीच्या वस्तूंच्या खरेदीत ५०० कोटींचा घोटाळा? माजी खासदार राजू शेट्टी यांचा आरोप!
पुणे : राज्यातील कारागृहात कैद्यांसाठी खाद्यपदार्थ, किराणा माल आणि विद्युत उपकरणे यांंसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीत ५०० कोटींंहून अधिक रुपयांचा घोटाळा…
Read More » -

रत्नागिरीतील कलाकारांनी रंगवली मुंबईत शास्त्रीय संगीताची मैफल
रत्नागिरी :* येथील स्वराभिषेक संगीत वर्गाच्या तन्वी मोरे आणि उत्तरा केळकर यांनी मुंबईतील कलाकारांसमवेत दादर (मुंबई) येथील मैफलीत शास्त्रीय गायन…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व पोलीस ठाणे हद्दी मधून नागरिकांचे गहाळ झालेले ७५ मोबाईल त्यांच्या मुळ मालकांना परत देण्यात येणार.
रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व पोलीस ठाणे हद्दी मधून नागरिकांचे गहाळ झालेले विविध मोबाईल त्यांचे मूळ मालकांना, *दि. 06/03/2025 रोजी सकाळी १०.००…
Read More » -

पुणे पोलीस दलात लवकरच ‘सर्व्हेलन्स व्हेईकल
पुणे : शहरात गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस दलात अत्याधुनिक यंत्रसामुग्री असलेली पाच वाहने (सर्व्हेलन्स व्हेईकल)…
Read More » -

जोगेश्वरीतील 12 वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार, 5 नराधमांना अटक.
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात बलात्काराची घटना ताजी असताना आता मुंबईतील जोगेश्वरी भागात शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली…
Read More » -

रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद टोकाला पोहोचला, शिंदे गटाच्या आमदाराकडून सुनील तटकरें यांच्यावर जोरदार टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात पालकमंत्री पदाला घेऊन पंचाचा निर्णय अंतिम असतो,…
Read More »