महाराष्ट्र
-

अजिंठा लेणीत मधमाश्यांनी चढविला पर्यटकांवर हल्ला
अजिंठा लेणीत पुन्हा एकदा मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली. जवळपास १० ते १२ पर्यटकांना मधमाश्यांनी डंख मारला. गेल्या…
Read More » -

राज्यातील रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांपैकी किमान ८० टक्के ईव्ही वाहने होतील यादृष्टीने प्रयत्न सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
एस टी महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने अपारंपरीक इंधनावर परावर्तीत करण्यात येणार आहेत. एसटीच्या बसेस इलेक्ट्रिक आणि एलएनजी इंधनावर सुरू करण्याचे…
Read More » -

कोकण रेल्वे संचालकपदी सुनील गुप्ता यांची नियुक्ती.
केंद्राने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक (ऑपरेशन आणि कमर्शियल) म्हणून सुनील गुप्ता यांची नियुक्ती केली आहे. गुप्ता १९९८ बॅचचे वरिष्ठ…
Read More » -

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये विस्तव टाकण्याचा प्रयत्न मात्र त्यांची दोस्ती पक्की -मंत्री उदय सामंत.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नुकतंच राज्याचं अर्थसंकल्पीय…
Read More » -

ही योजना सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता आहे- उद्धव ठाकरे.
भाजपने सौगात ए मोदी ही योजना सुरू केली आहे. पण ही योजना सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता…
Read More » -

राजापूर-कोल्हापूर काजिर्डामार्गे अजून एका घाटरस्त्याला मंजुरीआराखडा तयार करून सर्वेक्षणासाठी एका कंपनीला ठेका.
राजापूर : कोकण आणि कोल्हापूर यांना जोडणारा आणखी एक घाटमार्ग काजिर्डा गावातून बनविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्य सरकारच्या यापूर्वी…
Read More » -

कोकणातील आंबा फळधारणेवर तापमान स्थिर न राहिल्याने विपरित परिणाम होत असल्याचे कृषी विद्यापीठाचे मत
वातावरणातील बदलामुळे कोकणात हापूस सोबत रायवळ आंब्याला देखील दोन वर्षापासून घरघर लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यावर्षी तापमान स्थिर न…
Read More » -

प्रियकराकडूनच फसवणूक, पुण्यातील IT इंजिनिअर तरुणीवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार.
पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. इथं एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या इंजिनिअर तरुणीवर सामूहिक…
Read More » -

पाचवीच्या विद्यार्थ्यास प्रत्येक विषयात १८ तर आठवीच्या विद्यार्थ्यास २१ गुण मिळाले तरच तो उत्तीर्ण होणार.
इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलपास करण्याची पद्धत आता बंद झाली आहे. त्या विद्यार्थ्यांची परीक्षा नेहमीप्रमाणेच होईल, पण…
Read More » -

सीएसएमटी येथील कामामुळे ३१ मार्चपर्यंत तेजस, जनशताब्दी एक्स्प्रेस सीएसएमटीऐवजी दादरपर्यंत , प्रवाशांची होतेय कसरत
गेल्या अनेक दिवसांपासून मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे फलाट क्रमांक १२, १३ च्या विस्तारीकरणाचे कामे सुरू असून…
Read More »