महाराष्ट्र
-

दुग्ध उत्पादनात कोकण अग्रस्थानी नेणार-वाशिष्ठी मिल्क अँण्ड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमेटेडचे अध्यक्ष प्रशांत यादव
दुग्ध उत्पादनाच्या चळवळीत कोकण राज्यात पहिल्या क्रमांवर नेण्याचा संकल्प आहे. वाशिष्ठी डेअरीच्या रूपाने रत्नागिरी जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर उभ्या राहिलेल्या दूध…
Read More » -

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला श्रीरामनवमीच्या शुभेच्छा
मुंबई, दि. 5 :- मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या आदर्शमय जीवनातून प्रेरणा घेऊन समाजात सौहार्द, सहिष्णुता आणि सत्याची मूल्ये अधिक बळकट…
Read More » -

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर एका चहावाल्याचा लाखो रुपयांचा घोटाळा.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर एका चहावाल्याने लाखो रुपयांचा घोटाळा केला आहे. दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी या चहावाल्याचा कारनामा उघड केला असून…
Read More » -

बंदर विभाग, नेट फिश एमपीईडीए, दापोली कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पहिले टीईडी उपकरण तयार.
कोकण किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची अंडी संवर्धित करण्याची मोहीम सुरू आहे. मात्र, दुसरीकडे मच्छीमारांच्या जाळ्यात अडकून कासवांचा मृत्यू होण्याचे…
Read More » -

महात्मा फुले आणि पंतप्रधान आयुष्मान भारत योजना, गोरगरीबांच्या उपचारांची 270 कोटींची बिले सरकारने थकवली!
गोरगरीबांना मोफत उपचार मिळावेत यासाठी राज्य शासनाच्या वतीने ‘महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना’ व ‘पंतप्रधान आयुष्मान भारत योजना’ सुरू…
Read More » -

नितेश राणेंच्या हस्ते कुलाब्यातील जेट्टी प्रकल्पाचे भूमिपूजन, राहुल नार्वेकरांसह स्थानिकांचा विरोध.
गेटवे ऑफ इंडिया आणि रेडिओ क्लब दरम्यान मुंबई मेरीटाईम बोर्डाकडून 229 कोटी रुपये खर्चून कुलाबा जेट्टी आणि टर्मिनल प्रकल्प प्रस्तावित…
Read More » -

मुंबईचे डबेवाले 9 एप्रिलपासून सहा दिवसांच्या रजेवर चालले
मॅनेजमेंट गुरू’ म्हणून ओळखले जाणारे मुंबईचे डबेवाले बुधवार, 9 एप्रिलपासून सहा दिवसांच्या रजेवर चालले आहेत. 9 ते 14 एप्रिल या…
Read More » -

कोकणात जाण्यासाठी तिसरा पर्याय उपलब्ध होणार मुंबई ते गोवा जलमार्गाने रोरो सर्विस द्वारे जोडण्यात येणार
मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम कधी पूर्ण होणार? हा प्रश्न अजूनही कायम आहे. त्याचवेळी या दोन मार्गांना लवकरच जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडण्यात…
Read More » -

अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरणाचा ९ वर्षांनी निकाल; अभय कुरूंदकर दोषी
वसई/पनवेल- बहुचर्चित पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे अपहरण आणि हत्या प्रकरणात बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न…
Read More » -

“शिवाजी पार्कला एक कॅफे उघडलाय, तिकडे चहा-पाण्याचे, पान-सुपारीचे.” उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीवर संजय राऊतांचा टोला!
महाराष्ट्रात मराठी बोलण्याचा मुद्द्यावरुन मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. महायुतीचे मंत्री, शिवसेना शिंदे गटातील नेते उदय सामंत यांनी आज पुन्हा…
Read More »