महाराष्ट्र
-

परुळे- चीपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर लवकरच अलायन्स एअरची विमान सेवा पुन्हा सुरू होणार.
परुळे- चीपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर लवकरच अलायन्स एअरची विमान सेवा पुन्हा सुरू होणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम…
Read More » -

कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा मासिक स्नेह मेळावा 31 मार्च रोजी
रत्नागिरी : कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा मार्च महिन्याचा स्नेह मेळावा सण उत्सवामुळे शेवटच्या शनिवारी न होता सोमवार दिनांक ३१…
Read More » -

माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलतात, याची चिंता तुम्ही करु नका. मी तुमच्या घरात डोकावतो का? मी इतर मंत्र्यांसारखा नाही- नितेश राणे.
औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन सोमवारी नागपूरमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर आता राजकीय क्षेत्रात त्याचे पडसाद उमटत आहेत. नितेश राणे यांनी मंगळवारी मुंबईत विधिमंडळात…
Read More » -

शिवसेना उपनेतेपदी माजी आमदार संजयराव कदम यांची तर विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी किशोरभाई देसाई यांची निवड
शिवसेना उपनेतेपदी माजी आमदार संजयराव कदम यांची तर विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी किशोरभाई देसाई यांची निवड करण्यात आल्याचे नियुक्तीपत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More » -

“मला वाटते भाजपा महाराष्ट्राला पुढचे मणिपूर.”, नागपूर हिंसाचारावरून आदित्य ठाकरेंची भाजपावर टीका!_
सोमवारी रात्री नागपूरमध्ये तीव्र हिंसाचार झाला असून, महाल परिसरात दगडफेक, वाहनांची तोडफोड आजूबाजूच्या परिसरात जाळपोळ झाली आहे. या घटनेपासून शहरात…
Read More » -

70 वर्षावरील जेष्ठ नागरिक याना पाच लाख रक्कम पर्यन्त मोफत आरोग्य खर्च मंजूर.
माननीय पंतप्रधान भारत सरकार यानी 70 वर्षावरील जेष्ठ नागरिक याना 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्यावर मोफत खर्च सुविधां मंजूर केलेली आहे.…
Read More » -

नितेश राणे यांचा बोलवता धनी कोण आहे? आमदार भास्कर जाधव यांचा सवाल
नागपूर शहरामध्ये काल (सोमवार, 17 मार्च) दोन गटांत संघर्ष झाल्यामुळे महालमधील झेंडा चौकात तणाव निर्माण झाला होता. एका गटातील युवकांनी…
Read More » -

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोघाचा जागीच मृत्यू.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या जोराची धडकेत दोघेजण जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या…
Read More » -

कंत्राटी शिक्षकांचे आझाद मैदानावर धरणे
रत्नागिरी : कंत्राटी शिक्षक भरती शासन निर्णयाचा पुनर्विचार करून हा शासन निर्णय पुनर्जीवीत करावा, या मागणीसाठी सोमवारी जिल्ह्यातील ४०० कंत्राटी…
Read More » -

“त्या मंत्र्याला वेळीच आवरले असते तर ही वेळ आली नसती”; हिंसाचारानंतर वडेट्टीवारांनी सरकारला सुनावलं!
: औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन सुरु झालेल्या वादाला नागपुरात सोमवारी हिंसक वळण लागलं. शिवजयंतीच्या दिवशीच नागपुरच्या महाल भागात दोन गटांमध्ये झालेल्या…
Read More »