महाराष्ट्र
-

रत्नागिरीच्या मांडवी बीच येथील सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटचे भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार ९ एप्रिल रोजी उदघाटन इको टॉयलेट व चेंजिंग रुमच्या अन्य १३ युनिटलाही निधी मंजूर
मुंबई, दि. ७ एप्रिल- पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणा-या रत्नागिरी जिल्हयाच्या सागरी किना-यावर पर्यटकांच्या सुखसुविधेसाठी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटच्या कामांना मंजुरी…
Read More » -

अक्षय शिंदे चकमक प्रकरण : कोठडी मृत्युसाठी जबाबदार पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश!
मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कोठडी मृत्युसाठी दंडाधिकाऱ्यांनी आपल्या चौकशी अहवालाद्वारे पाच पोलिसांना जबाबदार ठरवले…
Read More » -

एकाच झाडावर ३०० जातीचे आंबे पिकवणारा मँगो मॅन माहितेय का? सातवीपर्यंत शिकलेल्या कलीम खान यांनी कशी साधली किमया?
भारतात आता आंब्याचा मोसम सुरू झालाय. बाजारात आंब्यांच्या पेट्या दिसू लागल्या असून विविध राज्यातून येणाऱ्या आंब्यांना प्रचंड मागणी असते. आंबा…
Read More » -

देशात भाजपने धर्मांधतेचे विष कालविले, उद्धव ठाकरे यांची टीका!
मुंबई : भाजप नेत्यांनी देशात धर्मांधतेचे विष कालविले आहे. देशाला ही जातीयता भारी पडणार आहे. जात, धर्म, पंथाच्या पलीकडे जाऊन…
Read More » -

शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध, शिंदेंना कोल्हापूर दौऱ्यात कामराच्या विडंबन गाण्याची आठवण करून दिली; मनपा शिक्षक गिरीश फोंडे तडकाफडकी निलंबित!
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध होत असून यासाठी व्यापक मोहीम सुद्धा राबवली जात आहे. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा…
Read More » -

रामटेकच्या गडावर जाण्यासाठी ”रोप-वे’, १५० कोटींचा खर्च!
नागपूर : प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ रामटेकच्या गडमंदिरात ‘रोप-वे’साठी केंद्रीय रस्ते वाहतूक खात्याने १५१ कोटी रुपये मंजूर केले आहे. केंद्रीय…
Read More » -

चित्रपटांच्या चित्रीकरणातून मागील वर्षभरात मध्य रेल्वेच्या तिजोरीत तब्बल 40.13 लाख रुपयांची भर
मध्य रेल्वेने 2024-25 या सरत्या आर्थिक वर्षात चित्रपटांच्या चित्रीकरणातून चांगलीच कमाई केली असून मागील वर्षभरात मध्य रेल्वेच्या तिजोरीत तब्बल 40.13…
Read More » -

स्मार्ट मीटरसाठी तीन महिन्यांत वेळापत्रक, राज्य वीज नियामक आयोगाचे आदेश!
मुंबई : प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत दिली असून या कालावधीत ते पूर्ण…
Read More » -

कोकणवासियांसाठी आणखी एक ट्रेन उपलब्ध होणार, गोवा ते बिहार विशेष रेल्वेगाडीचा कोकणवासियांना होणार लाभ!
मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्ट्यानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे. नियमित प्रवाशांसह नवख्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी एक विशेष…
Read More » -

माजी नगराध्यक्ष मिलिंद किर यांची याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने घेतली दखल! रत्नागिरी नगर परिषदेमध्ये जनतेच्या पैशाचा कोट्यवधी रुपयाचा अपव्यय! संबंधित नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष, नगरसेवकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश!
रत्नागिरी नगर परिषदेमध्ये नूतन नळ पाणी योजनेसाठी साठवण टाकीची मूळ जागा वगळून नवीन जागा खरेदी त्यामुळे होणारे मूळ ठिकाणाचे बदल,…
Read More »