महाराष्ट्र
-

केंद्र शासनाकडून पर्यावरण परवानग्या योग्यवेळी मिळाल्यास सागरमाला निधीचा १००% टक्के वापर शक्य : बंदर विकास मंत्री नितेश राणे.
नवी दिल्ली, दि.19 : महाराष्ट्र राज्यातील समुद्र किनारपट्टीवरील उभारण्यात येणाऱ्या व अस्तित्वात असलेल्या बंदर प्रकल्पांना केंद्र शासनाकडून पर्यावरण परवानग्या योग्यवेळी…
Read More » -

मित्रानेच केला घात! मृतदेह पोत्यात भरून टाकला रायगड जिल्ह्यात, एक डायरी.. एक नंबर आणि म्हसळा पोलिसांनी १२ तासात लावला खूनाचा तपास
सोमवारी सायंकाळी म्हसळा पोलिसांना एक शव पोत्यात भरून टाकल्याचा संशय असल्याच्या कॉल आला. यावेळ म्हसळा पोलिसांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव…
Read More » -

दापोली तालुक्यातील करंजाणीत तरूणाची आत्महत्या
दापोलीः- दापोली तालुक्यातील करंजाणी येथे दि. 19 मार्च रोजी दु. 12 वाजण्याच्या सुमारास एका तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार…
Read More » -

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कालावधीत ५ महिन्यांची वाढ; इच्छुक प्रशिक्षणार्थींनी संबंधित आस्थापनेशी संपर्क करावा
रत्नागिरी, दि. 19 : “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” या योजनेचा प्रशिक्षण कालावधी 6 महिने होता. 10 मार्च च्या शासन…
Read More » -

ज्यांनी पोलिसांवर हात उचलला, त्यांना.’त्यांना पोलिसांचा धाक काय असतो, हे 100 टक्के दाखवणार _ गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं मोठ वक्तव्य.
नागपुरात ज्यांनी पोलिसांवर हात उचलला, त्यांना पोलिसांचा धाक काय असतो, हे 100 टक्के दाखवणार. कायदा हातात घेऊन अशी कृत्य करणाऱ्यांना…
Read More » -

दादर-रत्नागिरी ट्रेन नियमित सुरू करा! शिवसेनेची मध्य रेल्वेकडे आग्रही मागणी.
शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मध्य रेल्वेने कोकणातील जनतेच्या सोयीसाठी होळीनिमित्त दादर-रत्नागिरी हॉलिडे स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला. चार दिवस चाकरमान्यांच्या…
Read More » -

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची कामे अनेक ठिकाणी अर्धवट,महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा.
बीबीमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची कामे अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. महामार्गावर येणार्या पाच जिल्ह्यांत गेल्या…
Read More » -

महाराज मला माफ करा!अक्षता आर्ट प्रस्तुत मराठी लघुपट आता लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला.
आजच्या युगात शिकली सावरलेली पिढी कशी वाईट संगतीला लागते. आपण या महाराष्ट्रात जन्माला आलो. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…
Read More » -

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रत्नागिरी जिल्हा बँकेला सदिच्छा भेट.
रत्नागिरी : राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांच्या हस्ते १७ मार्च रोजी रत्नागिरी शहरातील विकास कामांचा…
Read More » -

हिंजवडीत धावत्या बसला आग; चार जणांचा होरपळून मृत्यू, सहा जणांची प्रकृती चिंताजनक!
पिंपरी- चिंचवड मध्ये बसला आग लागल्याने चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सहा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात…
Read More »