महाराष्ट्र
-

मध्यरात्री गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बार वर धाड टाकली
महाराष्ट्रात डान्सबारवर बंदी आहे. असे असताना देखील महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये छुप्यापद्धतीने डान्स बार सुरु आहेत. डान्स बार विरोधात महाराष्ट्रात पुन्हा…
Read More » -

नारायण राणे यांनी आता आपल्या वयाचे तरी भान ठेवावे. त्यांच्या टोपाचेही केस आता पिकले – संजय राऊत यांची राणेंवर टीका.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला.…
Read More » -

मच्छीमारांसाठी राज्य सहकारी बँकेची १००० कोटींची तरतूद मत्स्यविकास मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश महिला मच्छीमारांसाठी प्रामुख्याने योजना बनवण्याच्या मंत्री राणे यांच्या सूचना.
मुंबई —– नुकतच शेतकरी म्हणून गणना झालेल्या राज्यातील मच्छीमारांसाठी आणखी एक आनंदाची बातमी असून राज्य सहकारी बँकेने मच्छीमारांसाठी एक हजार…
Read More » -

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांच्या मदतीची काँग्रेसची मागणी!
मुंबई :* राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असताना, मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यभर झालेल्या…
Read More » -

आमच्या नेत्यांवर बोलणं बंद करा नाही तर तुमचं दुकान बंद केल्या शिवाय राहाणार नाही खासदार नारायण राणे यांची ठाकरेंवर टीका.
पहिल्याच पावसात मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यावरून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विशेष…
Read More » -

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शालेय शिक्षण विभागाकडून नवीन आदेश जारी.
बदलापूर येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यातील सर्वच शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शालेय शिक्षण विभागाकडून नवीन आदेश जारी करण्यात आले आहेत.…
Read More » -

आयकर विभागाने आयटीआर भरण्याची शेवटची तारीख15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवली.
आयकर विभागाने आयटीआर भरण्याची शेवटची तारीख वाढवलेली आहे. आता तुम्ही तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच ITR 31 जुलै 2025 ऐवजी…
Read More » -

शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष प्रणित कामगार संघटनेतील दीड हजार सदस्यांनी भाजपात प्रवेश केला
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील 1500 सदस्यांनी एकचवेळी पक्ष सोडला आहे. या सर्व सदस्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे.मुंबईत हा भव्य…
Read More » -

सलग दुसऱ्या दिवशी रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद, २४ तासात सरासरी १६० मिलीमीटर पाऊस!
अलिबाग :* सलग दुसऱ्या दिवशी रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात २४ तासात सरासरी १६० मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला…
Read More » -

मुंबईत विक्रोळी येथे 22 व्या मजल्यावरून तरुणीने उडी मारून केली आत्महत्या, शरीराचे झाले दोन तुकडे
मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळी येथे एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री विक्रोळी पूर्वेला असणाऱ्या कन्नमवार नगरमध्ये…
Read More »