महाराष्ट्र
-

विद्यार्थी संख्या कमी असल्याने कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही -एकनाथ शिंदे
राज्यातील 18 हजार सरकारी, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे मात्र विद्यार्थी संख्या कमी असल्याने कोणतीही शाळा बंद…
Read More » -

महिलांवरील अत्याचारांचे ८० हजार खटले प्रलंबित!
नागपूर :* राज्यातील महिला अत्याचाराशी संबंधित ८० हजारांहून अधिक खटले जिल्हा न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. मुलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमधील ६४ हजार ५७४…
Read More » -

भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या बनावट स्वाक्षरी, लेटरहेड आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेल्या आवाजाचा वापर करून रत्नागिरीतून बीड जिल्ह्यासाठी तब्बल ३ कोटी २० लाख रुपयांचा निधी वर्ग करण्याचा प्रयत्न
आमदारांच्या नावाचा आणि आवाजाचा गैरवापर करत शासकीय निधी हडपण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या बनावट…
Read More » -

ठाकरे बंधू एकत्र येण्यास आमचे काही देणे घेणे नाही. परंतु, राज ठाकरेला मातोश्रीचा एक भाग देणार का? नारायण राणे यांचा सवाल
ठाकरे बंधू एकत्र येण्यास आमचे काही देणे घेणे नाही. परंतु, राज ठाकरेला मातोश्रीचा एक भाग देणार का? असा खोचक सवाल…
Read More » -

पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत
मुबईतील एका प्रतिष्ठित शाळेमध्ये घडलेल्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या शाळेतील एका महिला शिक्षिकेला अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार केल्या प्रकरणी…
Read More » -

पॉलिटेक्निकला प्रवेश घेताय? अर्ज करण्यासाठी ४ जुलैपर्यंत अखेरची संधी!
मुंबई : तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना…
Read More » -

कोल्हापुरातील बंड शमलं! उद्धव ठाकरेंच्या फोननंतर संजय पवार मातोश्रीवर
शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांनी महाराष्ट्रात खळबळ माजवली असताना, कोल्हापुरात मात्र अंतर्गत बंडाची ठिणगी पडली होती.…
Read More » -

अवजड वाहतूकदार दारांच्या संपामुळेराज्यात दूध, भाजीपाला, अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवण्याची शक्यता
राज्यभरात अवजड वाहतूकदार संघटनांनी इ-चलन प्रणालीमार्फत होणाऱ्या अन्यायकारक दंड आणि विविध मागण्यांसाठी मंगळवारी रात्रीपासून संप पुकारला आहे. परिवहन मंत्री प्रताप…
Read More » -

आमदार रविंद्र चव्हाण यांची भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड!
महराष्ट्राच्या भाजपा प्रदेशाध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे आमदार रविंद्र चव्हाण यांची निवड झाली आहे. सध्या ते महाराष्ट्र भाजपचे कार्याध्यक्षपद म्हणून काम करत होते.आज…
Read More » -

आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था. — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : (१ जुलै) आषाढी एकादशी निमित्त श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या ५२०० बसेसची…
Read More »