-
स्थानिक बातम्या

जीएसटी सुधारणांमुळे मध्यमवर्गीयांना फायदा होणार
जीएसटी सुधारणांमुळे मध्यमवर्गीयांना फायदा होणार आहे22 सप्टेंबरपासून जीएसटीचे प्रत्यक्ष परिणाम दिसून येतील. अंदाजानुसार 4 सदस्यीय कुटुंबाला दर महिन्याला 1000 ते…
Read More » -
स्थानिक बातम्या

नाट्यप्रयोगातून मिळालेल्या नफ्यातून भातगाव तिसंग नं. २ शाळेला मदत
पंचऋषी सहकार मंडळ भातगाव तिसंग वाडीच्या वतीने सादर केलेल्या “उंबरठा होता साक्षीला” या नाट्य प्रयोगातून मिळालेल्या नफ्यातून जिल्हा परिषद भातगाव…
Read More » -
स्थानिक बातम्या

राजापूर तालुक्यात 6 जि. प. गट तसेच 12 पंचायत समिती गणांच्या रचनेनंतर त्यावर घेण्यात आलेल्या सर्वच्या सर्व म्हणजे 13 हरकती प्रशासनाकडून फेटाळण्यात आल्या
स्थानिक स्वराज्य संस्थेतर्गत जिल्हा परिषद गटासह पंचायत समिती गणांच्या पुनर्रचनेत राजापूर तालुक्यात 6 जि. प. गट तसेच 12 पंचायत समिती…
Read More » -
स्थानिक बातम्या

आता स्थानिक मच्छीमारांसमोर अवैध मासेमारीचं आव्हान
नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीला सुरुवात करुन अवघा महिनाभर उलटलेला असतानाच महाराष्ट्राच्या सागरी हद्दीमध्ये इतर राज्यांमधील मच्छीमार बोटींनी प्रवेश केला आहेकायद्यानुसार महाराष्ट्राच्या…
Read More » -
महाराष्ट्र

पुण्यात ढगफुटी सदृश्य पावसाने घरे, गाड्या पाण्याखाली, आज शाळांना सुट्टी जाहीर; प्रशासनाचे नागरिकांना सर्कतेचे आवाहन!
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु असून, यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पुण्यातील हडपसर लोणी काळभोर…
Read More » -
स्थानिक बातम्या

माळशेज घाटात दगड कोसळून पर्यटकाचा मृत्यू
पुण्यातील तरूणाचा माळशेज घाटात डोक्यावर पडून मृत्यू झाला आहे. काल सायंकाळी माळशेज घाटात ४८ पर्यटक आले होते. घाटात फिरत असताना…
Read More » -
स्थानिक बातम्या

दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. निहा आनंद साळवी यांची निवड
गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील गोळप सडा साळवी नगर रत्नागिरी दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाची सभा नुकतीच उत्साहात झाली. या सभेत दुर्गादेवी नवरात्रोत्सव…
Read More » -
महाराष्ट्र

बोगस व्यक्तीचा ओबीसीत समावेश होणार नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंनी केवळ राजकारण सुरू आहे. सरकारी निर्णय हा ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणणारा नाही. एकही नकली जात…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी विभागातील चिपळूण आगारामध्ये तब्बल 30 सीएनजी बसेस दाखल
पर्यावरण रक्षणासाठी सीएनजी परिवर्तन एसटी बसेस चालवण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आगारामध्ये जुन्याच…
Read More » -
महाराष्ट्र

देशभरात पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसायाला ‘कृषी’चा दर्जा मिळणार!
Agriculture News मुंबई : राज्य सरकारने पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय विभागाला ‘कृषी’चा दर्जा दिला आहे. या पथदर्शी निर्णयाची राष्ट्रीय स्तरावर…
Read More »