रत्नागिरी जिल्ह्यात आज ४६२ रुग्ण बरे,३१५ नवे कोरोनाबाधित आढळले

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता हळुहळू कमी होत आहे. आज जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत यापूर्वीचे २०९ आणि आजचे १०६ असे मिळून ३१५ कोरोनाबाधित आढळले आहेत. गेल्या चोवीस तासांत १२जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर ४६२ रूग्ण बरे झाले,
तपशील पुढीलप्रमाणे
रत्नागिरी ५१
गुहागर ४
चिपळूण ४६
राजापूर १
लांजा ४
एकूण १०६
यापूर्वीचे २०९
एकूण ३१५
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button