SindhudurgNews
-
स्थानिक बातम्या

कसोपच्या चेतन साळवीचा शेतीतून तरुणांसमोर आदर्श
रत्नागिरीनजीकच्या कसोप येथील चेतन साळवी या तरुणाने फुलशेती व भाजीपाल्याकडे अधिक लक्ष देऊन आदर्श निर्माण केला आहे. यातून तो महिन्याकाठी…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळुणात अपघातात पाचजण गंभीर जखमी
चिपळूण : कारने मोटारसायकल आणि रिक्षाला जोरदार धडक दिल्याने तिहेरी अपघात घडला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर सवतसडा धबधब्याच्या अलिकडे झालेल्या या…
Read More » -
स्थानिक बातम्या

जगातील सर्वात सुंदर ३० पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये सिंधुदुर्गचा समावेश
कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील ३० सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली आहे.यामध्ये लंडन,…
Read More » -
स्थानिक बातम्या

आंगणेवाडीच्या जत्रेला विमानाने येत असाल तर खिशाला बसणार चाट
दोन वर्षांनंतर मालवणच्या आंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. एकीकडे स्थानिक प्रशासन, ग्रामस्थांनी जत्रेची चोख तयारी केली…
Read More » -
स्थानिक बातम्या

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी नाचवली शिवरायांची पालखी
———————————————————-देवरुख : राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिवप्रतिष्ठान समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोव्हिड नियमांचे पालन करून मोठ्या उत्साहात साजरी केली…
Read More » -
स्थानिक बातम्या

लोटे औद्योगिक वसाहतीतील अनधिकृत बांधकाम पाडले
खेड : औद्योगिक विकास महामंडळाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तातलोटे औद्योगिक वसाहतीमधील अनधिकृत बांधकाम मंगळवारी पाडले. काही बांधकामे पाडण्यात न आल्याने त्यांना…
Read More » -
स्थानिक बातम्या

मिरजोळे पाटीलवाडी येथे हातभट्टीची दारू विकणाऱ्यावर कारवाई
रत्नागिरी : मिरजोळे पाटीलवाडी येथे बेकायदेशिरपणे गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीतील स्वा. सावरकर नाट्यगृहात राज्य हौशी नाट्य स्पर्धेला प्रारंभ
रत्नागिरी : शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे उद्घाटन झाले. २०२१-२२ या वर्षातील…
Read More » -
स्थानिक बातम्या

आंबेत पूल वाहतुकीकरिता बंद केल्याने स्थानिकांची गैरसोय; रो-रो सेवेचा पत्ताच नाही
मंडणगड : रत्नागिरी व रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा सावित्री नदीवरीलहाप्रळ-आंबेत पूल 14 फेब्रुवारी रोजी वाहतुकीसाठी बंद केला. अद्याप या…
Read More » -
स्थानिक बातम्या

सकारात्मक व शाश्वत विकास महत्वाचा – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे
एकाद्या परिसराचा विकास करत असताना होणारा विकास हा सकारात्मक आणि शाश्वत असणे हे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे…
Read More »