ratnagiritimes
-
स्थानिक बातम्या

शाळेत जायचा कंटाळा आला म्हणून पळवून नेण्याचा केला बनाव
खेड : तालुक्यातील घाणेखुंट येथील एका 12 वर्षाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर प्रसारित झाले. मात्र, प्रत्यक्षात पोलिसांकडे…
Read More » -
स्थानिक बातम्या

पोलिसांची दिशाभूल करत असल्याने भूषण खेडेकरच्या पोलिस कोठडीत आणखी 2 दिवसांची वाढ; इतर दोघांना न्यायालयीन कोठडी
रत्नागिरी : सोने – चांदीच्या व्यापार्याचा गळा आवळून खून करणार्या तीन संशयितांपैकी भूषण सुभाष खेडेकर (वय 42, रा. खालची आळी,…
Read More » -
स्थानिक बातम्या

कट रचून घातपात केल्याचा पोलिसांचा संशय; कळवंडे अपघातातील जखमी झायलो चालकाला अटक
चिपळूण : कळवंडे बौद्धवाडी येथे रिक्षाला झायलो गाडीची धडक बसून महिलेचा मृत्यू व दोघेजण गंभीर जखमी झाले. या घटनेत कट…
Read More » -
स्थानिक बातम्या

भेलसई येथे हातभट्टीवर पोलिसांची कारवाई
खेड : तालुक्यातील भेलसई गावातील गंगवाडीत धाड टाकून पोलिसांनी संशयित आरोपी सुभाष काशिराम कदम याला ताब्यात घेतले. घराच्यासमोरील अंगणात गावठी…
Read More » -
Uncategorised

खेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई
खेड : शहरातील तीनबत्ती नाका येथील तळ्याचे वाकणार येथे शुक्रवार दि. 30 रोजी सायंकाळी 5.10 वाजता मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी…
Read More » -
Uncategorised

जाकीमिर्या येथे वीज कोसळून नुकसान
रत्नागिरी : शुक्रवारी सायंकाळी शहरानजीकच्या जाकीमिर्या येथे वीज कोसळून चार घरातील विजेची उपकरणे जळाली तर शौचालयासह इमारतीचेही नुकसान झाले आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

सराफ व्यापाऱ्याचा गळा आवळून खून करणाऱ्या संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ
रत्नागिरी : सोन्याच्या आणि पैशाच्या हव्यासापोटी रत्नागिरी येथे गळा आवळून खून केल्यानंतर ठाणे येथील सोने – चांदीचे व्यापारी किर्तीकुमार अजयराज…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण- कोकरे गटातील शिवसैनिक राष्ट्रवादीत
तालुक्यातील कोकरे जिल्हा परिषद गटातील डेरवण, नांदगाव येथील शेकडो प्रमुख शिवसैनिकांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. आ. शेखर निकम यांनी या…
Read More » -
स्थानिक बातम्या

संगमेश्वर तालुक्यातील जनावरांना लम्पी प्रतिबंधक लसीकरण
संगमेश्वर तालुक्यात लम्पी रोगाची लागण पशूंना होऊ नये, यासाठी लसीकरण सुरू आहे. आजवर 3 हजार गाय वर्गाच्या जनावरांना लसीकरण केले…
Read More » -
स्थानिक बातम्या

आयुष्मान आरोग्य योजनेला चार वर्ष पूर्ण झाल्याने रत्नागिरीत आरोग्य मेळा
केंद्र शासनाच्या आयुष्मान आरोग्य योजनेला नुकतीच चार वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने आयुष्मान पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. याचाच…
Read More »