ratnagirinews
-
स्थानिक बातम्या

ट्रक वाहतूक बंद करण्याची जयगड ग्रामपंचायतीची मागणी
जयगड परिसरातील जिंदाल उद्योग समूह व लावगण डॉकयार्ड यांचे ट्रक वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी जयगड ग्रामपंचायतीमार्फत कंपन्यांना देण्यात…
Read More » -
स्थानिक बातम्या

वाईन शॉप्स’ सुरु करून, राज्याला महसुलाचा ओघ सुरु करावा-राज ठाकरें
राज्याच्या तिजोरीत आता महसुलाची काही प्रमाणात आवक सुरु व्हावीच लागेल. जवळपास १८ मार्च पासून राज्य टाळेबंदीत आहे, आधी ३१ मार्च…
Read More » -
स्थानिक बातम्या

महिलेला घरात घुसून मारहाण ,सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी शहरातील पेठकिल्ला येथे जमावबंदीचा भंग करीत महिलेला घरात घुसून मारहाण करण्याचा प्रकार घडला. गैरकायदा जमाव करत महिलेच्या घरात घुसून…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

देशाच्या विविध भागात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात व त्यासाठीचे नियोजन करावे-अजित पवार
केंद्र सरकारने लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीची मुदत 3 मे रोजी संपत आहे. टाळेबंदीची मुदत संपल्यानंतर रेल्वेसेवा सुरु झाल्यास, महाराष्ट्रात ठिकठिकाणी…
Read More » -
स्थानिक बातम्या

धामणदेवी लोटे परशुराम येथिल गो शाळेच्या चारा डेपोंना भीषण आग
श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान संचलीत गोशाळा धामणदेवी लोटे परशुराम (ता. खेड ) या गो शाळेच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीत झारणी रोड येथे गावठी दारू विकणाऱ्याला अटक
रत्नागिरी शहरातील मच्छीमार्केट झारणि रोडजवळ एका गल्लीत गैरकायदा व बिगर परवाना गावठी हातभट्टीच्या दारू विक्रीचा व्यावसाय केल्याच्या आरोपावरून इम्रान चौगुले…
Read More » -
स्थानिक बातम्या

लांजा तहसीलदार कार्यालयाच्या संगणक कक्षाला आग, तीन लाखांचे नुकसान
लांजामधील तहसीलदार कार्यालयातील संगणक कक्षाला अचानक शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत लॅपटॉप प्रिंटर व वायरिंग जळून खाक झाले या कक्षांमध्ये तलाठ्यांचे…
Read More » -
स्थानिक बातम्या

सिंधुदुर्गात रंगला शिव भोजन थाळी विरुद्ध भाजपची कमळ थाळी यांचा सामना
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोणीही भुकेले राहू नये म्हणून राज्यातील शिव भोजन केंद्रांची संख्या व थाळ्याची संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य सरकार…
Read More » -
स्थानिक बातम्या

पार्सल गाडीला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे कोकणरेल्वे गाडीची आणखी फेरी सोडणार
कोकण रेल्वे मार्गावर सुरु करण्यात आलेल्या ओखा-तिरुवअनंतपुरम या पार्सल गाडीला पहिल्याच फेरीला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे २७ एप्रिलला दुसरी फेरी सोडण्याचा…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

संकटाच्या काळात कुणीही राजकारणाचा डमरू वाजवू नये-केद्रीय मंत्री नितीन गडकरी
कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्रातील नेत्यांनी राजकारण करू नये. राजकारणापेक्षा राष्ट्रकारणाला प्राधान्य द्यावे, असा सल्ला केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना…
Read More »