Ratnagiri
-
स्थानिक बातम्या

टेरवचे सुपुत्र संजित कदम यांना दुसर्यांदा राष्ट्रपती पदक जाहीर
चिपळूण : तालुक्यातील टेरव गावचे सुपुत्र संजित कदम यांना दुसर्यांदा राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. टेरव येथील संजित रघुनाथ कदम…
Read More » -
स्थानिक बातम्या

27 कोटींचा खर्च झालेले रस्ते चार महिन्यांतच उखडले…हा तर जनतेच्या पैशाचा अपव्यय…रत्नागिरीत काँग्रेसचे खड्डे भरो आंदोलन
रत्नागिरी : शहरात रस्ते अतिशय दर्जाचे करून जनतेच्या पैशाचा अपव्यय करीत असल्याचा आरोप करीत काँग्रेसने बुधवारी खड्डे भरो आंदोलन केले.…
Read More » -
स्थानिक बातम्या

भाट्ये खाडीतील मांडवी बंदरालगतचा गाळ धोकादायक; रत्नागिरीतील मच्छीमार आक्रमक, गाळ काढण्याची मागणी
रत्नागिरी : भाट्ये खाडीतील मांडवी बंदरालगत गाळाचा प्रश्न जैसे थेच असल्याने मच्छीमारांना समुद्रात ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

साडवलीत राज्यस्तरीय नांगरणी, भातलावणी स्पर्धा
देवरूख ः नजीकच्या साडवली येथील युवा सेनेच्यावतीने 21 रोजी राज्यस्तरीय नांगरणी व भातलावणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. साडवली येथील…
Read More » -
स्थानिक बातम्या

कडवई येथे रिक्षा संघटनेच्यावतीने रॅली
संगमेश्वर : तालुक्यातील कडवई पंचक्रोशीत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रिक्षा संघटनेच्यावतीने रॅली काढण्यात आली. या रॅलीत…
Read More » -
स्थानिक बातम्या

वाशिष्ठी नदीकिनारच्या गावांना सतर्कतेचा इशारा; गुरुवारी सोडणार धरणातून पाणी
चिपळूण : गुरुवारी कोळकेवाडी धरणाचे वक्र दरवाजे उघडून दोन हजार क्युसेक पाणी वाशिष्ठी नदीपात्रात सोडले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलादवाडी…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूणमध्ये मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद
चिपळूण : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी चिपळूण रोटरी व रोटरॅक्ट क्लबच्यावतीने चिपळूण परिसरातील डॉक्टर, वकील व सीए…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्ह्यात यावर्षी फुटणार २५१ सार्वजनिक तर २३३९ खासगी दहीहंड्या
रत्नागिरी: दहीहंडीचा सण काही दिवसांवर आला असून तो उत्साहात साजरा करण्यासाठी गोविंदा सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात यावर्षी २५१ सार्वजनिक तर…
Read More » -
लेख

सैनिकांच्या आहुतीमुळे 1857 च्या उठावापासून कारगील युद्धापर्यंत भारत देशाचे रक्षण झाले… स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माजी सैनिक शंकरराव मिलके सांगताहेत आपले अनुभव
रत्नागिरी : सैनिकांनी 1857 ते सन 1947 अशी नव्वद वर्षे ब्रिटीश राजवटीविरोधात प्राणाची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

दुर्मीळ पिसुरी हरणाला दिले जीवदान
राजापूर : तालुक्यातील अणसुरे गावचे ग्रामस्थ राकेश कणेरी हे आपल्या कामानिमित्त सकाळी 10 च्या दरम्यान मुंबई-गोवा हायवेने जात असताना हातिवले…
Read More »