konkantoday
-
राष्ट्रीय बातम्या

राजकारण करु नका, भ्रष्टाचार करा असा कारभार सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेकडून सुरु,मनसे नेत्यांचा गंभीर आरोप
कोरोना काळात कुणीही राजकारण करु नका असं वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आवाहन करत असताना मात्र राजकारण करु नका, भ्रष्टाचार करा…
Read More » -
स्थानिक बातम्या

परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यांची एसटीला पसंती
कोकणातून गणपतीचा सणानंतर मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीने सोडलेल्या जादा फेऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 855 गाडय़ांचे नियोजन झाले…
Read More » -
स्थानिक बातम्या

दापोलीतील महाजन गुरुजीनी कोरोना काळातही मार्ग शोधला, पीपी किट घालून केल्या पूजा
सध्या कोरोना च्या महा मारीत कोकणातील महत्त्वाचा मानला जाणारा गणेशोत्सव नियमात अडकला आहे कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे प्रशासनाने या वर्षी भाविकांनी…
Read More » -
स्थानिक बातम्या

सिंधुदुर्गात विजयदुर्ग येथे समुद्रात मच्छीमारी बोट बुडाली, खलाशी सुखरूप
सिंधुदुर्गातील विजयदुर्ग किल्ल्यासमोरील समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटीच्या इंजिनचा फॅन जाळ्यात अडकला यामुळे बोटीचे इंजिन बंद पडले. बंद असलेली बोट लाटांच्या…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

राज्यात काल दिवसभरातून ९ हजार २४१ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे काल १४ हजार ४९२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर २९७…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने अथर्व शीर्ष पठणाची परंपरा पाच महिलांच्या उपस्थितीत सुरू ठेवली
यंदा गणपती उत्सवावर कोरोनाचं संकट आहे. कोरोनाचं संकट असलं तरी भाविकांचा उत्साह, श्रद्धा मात्र कायम आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर…
Read More » -
स्थानिक बातम्या

कुवारबाव येथील वर्तक कुटुंबीयांनी जपली इको फ्रेंडली बाप्पाची परंपरा
रत्नागिरी येथील कुवारबाव येथील उत्कर्ष नगर वैभव सोसायटीत राहणारे संजय वर्तक आणि कुटुंबीयांनी गेली अनेक वर्षे इको फ्रेंडली गणपतीची परंपरा…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

वर्षा बंगल्यावर गणपती बाप्पांचं आगमन झालं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी कुटुंबासह विधीवत पूजा करून गणपती…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात आज 70 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले,तीन जणांचा मृत्यू ,91 रुग्ण बरे झाले
रत्नागिरी जिल्ह्यात आज 70 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर 91 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले तर उपचार चालू चालु…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

दोन वर्षाच्या आतच करोनाचा खात्मा करता येऊ शकतो असे जागतिक आरोग्य संघटनेचे मत
जगभरात करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. करोनाला अटकाव करण्यासाठी जगभरात विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. काही लशींवर संशोधन सुरू…
Read More »