konkantoday
-
राष्ट्रीय बातम्या

दहावी-बारावी परीक्षांचा निर्णय येत्या काही दिवसांत घेतला जाईल -शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा हीच राज्य सरकारची सर्वप्रथम जबाबदारी आहे. आम्ही राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत असून दहावी-बारावी परीक्षांचा निर्णय येत्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्व्हरवर झालेला सायबर हल्ला सोव्हिएत युनियनमधून झाल्याची शक्यता
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा ( एमआयडीसी ) च्या सर्व्हरवर झालेला सायबर हल्ला सोव्हिएत युनियनमधील एका देशातून झाल्याची माहिती पुढे येत…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यातील ५८४ शाळांमधील ४० हजार ३०५ विद्यार्थ्यांनी ‘वरच्या वर्गात’ उडी मारली
राज्यात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्याने शासनाने पहिली ते आठवीपर्यतच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे…
Read More » -
स्थानिक बातम्या

करोना लढ्यात कुठलेही राजकारण आणू नका, अशी सर्वपक्षीय नेत्यांना समज देण्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची पंतप्रधानांकडे मागणी
करोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र कुठेही मागे नव्हता आणि नाही असे ठामपणे सांगतानाच करोना लढ्यात कु ठलेही राजकारण आणू नका, अशी…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

सोमवारपासून दुकाने सुरु करण्याचा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा निर्णय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनाला प्रतिसाद देत सोमवारपासून दुकाने सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने घेतला आहे, अशी माहिती…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी व्यापारी महासंघाचे बंदला विरोध करणारे बॅनर पुन्हा जागेवर झळकू लागले , लोकशाहीचा विजय की खास आदेशाचा परिणाम?
काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने नव्याने आलेल्या निर्बंधांमुळेअत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते त्याला शहरातील…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

सर्वसामान्य माणसापासून उद्योगधंद्यांपर्यंत सर्वांनाच लॉकडाउनमुळे मोठा फटका,मात्र सरकार राज्यातील टोल कंत्राटदारांना नुकसानभरपाई देणार
लॉकडानच्या काळात आणि त्यानंतरही धंदा बुडाल्यामुळे नुकसान झालेल्या राज्यातील टोल कंत्राटदारांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय मुंबई-पुणे…
Read More » -
स्थानिक बातम्या

बेकायदेशीर लॉकडाऊनमुळे व्यापार्यांचे नुकसानविरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याकडे समस्या मांडणार-माजी आमदार बाळ माने यांची व्यापारी महासंघाला ग्वाही
रत्नागिरी- बेकायदेशीरपणे लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे व्यापार्यांचे भरपूर नुकसान होत आहे. सामान्य व्यापारी भिकेकंगाल होणार आहे. त्यामुळे व्यापार्यांची ही समस्या विरोधी…
Read More » बरे झालेले कोरोना रुग्ण रक्तदानास पुढे येत नसल्याने कोरोना रूग्णांना प्लाझ्माची प्रतिक्षा
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच गंभीर रूग्णांना प्लाझ्मा थेरपी लाभदायक ठरू शकते. जिल्ह्यात महिन्याला ६० बॅगची आवश्यकता आहे परंतु…
Read More »-
स्थानिक बातम्या

येत्या दोन दिवसांत रत्नागिरी शहरात पाणीपुरवठा चांगल्या दाबाने व सुरळीत होणार – नगराध्यक्ष बंड्या साळवी
गेले दोन दिवस रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, कालपासून सुरळीत झाला आहे. काही ठिकाणी वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने…
Read More »