konkantoday
-
राष्ट्रीय बातम्या

योगगुरू रामदेव बाबांना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कठोर शब्दात सुनावल्यानंतर रामदेव बाबांनी आपले वक्तव्य मागे घेतले
अँलोपॅथीला ‘फालतू विज्ञान’ म्हणणाऱ्या योगगुरू रामदेव बाबांना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कठोर शब्दात सुनावल्यानंतर रामदेव बाबांनी आपले वक्तव्य…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

राजभवनात अलीकडे कोणत्या भुताटकीचा वावर वाढला आहे? एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल, – शिवसेनेचं सणसणीत टोला
राज्यपाल सहा महिन्यांपासून एका फाईलचे राजकारण करीत आहेत. आता तर ती फाईलही भुतांनी पळविली.राजभवनात अलीकडे कोणत्या भुताटकीचा वावर वाढला आहे?…
Read More » -
स्थानिक बातम्या

माजी खासदार किरीट सोमय्या आज रत्नागिरीत,मंत्री अनिल परब विरोधात तक्रार दाखल करण्याची शक्यता
भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या रत्नागिरीत दाखल होत आहेत रत्नागिरी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अनिल परब यांनी दापोली मुरुड येथे…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत शिरगांव चे माजी सरपंच,सुमित्रा पतपेढी चे चेअरमन सुरेंद्र दत्तात्रय नार्वेकर यांचे निधन
रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत शिरगांव चे माजी सरपंच,सुमित्रा पतपेढी चे चेअरमन आणि विविध सामाजिक क्षेत्रात काम करणारे धडाडीचे कार्यकर्ते सुरेंद्र…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

आज सोमवारी देशभरातील वीज कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी होणार
वीज मंडळातील विविध विभागांत कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी यांना शासनाने फ्रंटलाईनचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी आज सोमवारी देशभरातील कर्मचारी कामबंद…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ अंतर्गत मासेमारी दि.१ जून पासून बंद ठेवण्यात येणार
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ अंतर्गत मासेमारी दि.१ जून पासून बंद ठेवण्यात येणार आहे. मासेमारी बंदीचा कालावधी दि.१ जून…
Read More » -
स्थानिक बातम्या

आज जिल्ह्यात ४०२ नवे कोरोना बाधित
रत्नागिरी जिल्ह्यात ४०२नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. १५५५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.आरसीपीसीआर अहवालात १८९ रुग्ण बाधित, रॅपीड अँन्टिजेन…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भातील अंतिम निर्णय दोन दिवसांनी होण्याची शक्यता
सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भातील निर्णय…
Read More » -
स्थानिक बातम्या

१२ते १८ मे या ७ दिवसांच्या काळातील कोरोना अहवालात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दरवाढ राज्यात अधिक
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने१२ते १८ मे या ७ दिवसांच्या काळातील कोरोना अहवाल जाहीरकेला असून, या आठवड्यात रत्नागिरी व…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

तिसऱ्या लाटेत पालकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी ,पालकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वाधिक तयारी महाराष्ट्राचीच असल्याचं म्हणत त्यांनी संभाव्य तिसऱ्या लाटेत…
Read More »