konkantoday
-
स्थानिक बातम्या

प्रवाशांना साथरोगांच्या विषाणूपासून ‘सुरक्षा कवच’ प्राप्त करून देण्यासाठी विभागातील ४४५ गाड्यांना ‘ॲंटिमायक्रोबिअल केमिकल कोटिंग’
रत्नागिरी- एस.टी.तून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना साथरोगांच्या विषाणूपासून ‘सुरक्षा कवच’ प्राप्त करून देण्यासाठी विभागातील ४४५ गाड्यांना ‘ॲंटिमायक्रोबिअल केमिकल कोटिंग’ करण्यात आले…
Read More » -
स्थानिक बातम्या

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ८,९८४ घरांच्या सोडतीसाठीच्या अर्जविक्रीचा शनिवारी एक लाखांचा टप्पा पार
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ८,९८४ घरांच्या सोडतीसाठीच्या अर्जविक्रीने शनिवारी एक लाखांचा टप्पा पार केला आहे. सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत १ लाख…
Read More » -
स्थानिक बातम्या

लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्सचे व्यवस्थापकीय संचालक व उद्योजक सतीश वाघ यांनी घेतले वन्यप्राणी दत्तक
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे एका वर्षासाठी वन्यप्राणी दत्तक योजना राबवण्यात येत आहे. या योजनेत सहभागी लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया…
Read More » -
स्थानिक बातम्या

दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये पंतप्रधानांचा वाढदिवसबेटी बचाओ, बेटी पढाओच्या नारा देत साजरा
रत्नागिरी- स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे, आत्मनिर्भर झाली पाहिजे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ उपक्रम सुरू केला.…
Read More » -
स्थानिक बातम्या

लोकप्रतिनिधींची वर्षानुवर्षे आश्वासने आजही स्त्याची सोय नसल्याने राजापूर तालुक्यातील ताम्हणे धनगरवाडीतील नागरीकांना रूग्णांना डोलीतून आणावे लागत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका हा विकसित तालुका म्हणून प्रसिध्द आहे.परंतू याच तालुक्यात सह्याद्री पर्वताच्या खो-यांत अनेक धनगरवाड्या स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोरोना बाधितांची संख्या घटू लागली ; जिल्ह्याची कोरोनमुक्तीकडे वाटचाल ?
खेड : मार्च २०२० पासून साऱ्यांचीच झोप उडविणाऱ्या कोरोना या संसर्गजन्य रोगाची रुग्णसंख्या आता दिवसेंदिवस घटू लागली असल्याने जिल्हा प्रशासनासह…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

सायबर क्राईमच्या वाढत्या घटनांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर
सायबर क्राईमच्या वाढत्या घटनांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. २०२० मध्ये सायबर क्राईम प्रकरणी राज्यात तब्बल ५ हजार ४९६ गुन्हे…
Read More » -
स्थानिक बातम्या

पाऊस थांबल्यानंतर महिन्याभरात रत्नागिरीतील रस्ते चकाचक केले जातील,-मंत्री उदय सामंत यांचे रत्नागिरीकरांना आश्वासन
रत्नागिरी शहरातील रस्त्यांची स्थिती भयावह आहे, ही बाब कोणी अमान्य करणार नाही. टेलिफोन केबल, पाणी योजना, गॅससाठी खोदण्यात आलेले चर…
Read More » -
स्थानिक बातम्या

भविष्यात मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीन फील्ड कोकण द्रुतगती मार्ग (एक्सप्रेस वे) हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईहूनथेट सिंधुदुर्गला केवळ साडेतीन तासांत जाता येणार
राज्य शासनाने नुकताच मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीन फील्ड कोकण द्रुतगती मार्ग (एक्सप्रेस वे) या प्रकल्पाची घोषणा केली आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकण रेल्वेच्या आरक्षित गाड्यांमध्ये घुसखोरी; कोरोना संसर्गाची भीती; आरामदायी व सुरक्षित प्रवासाचे स्वप्न भंगले
खेड : कोकणातील गौरी गणपती उत्सव साजरा करून परतीच्या प्रवासाला निघालेल्या चाकरमान्यांना कोकण रेल्वे मध्ये घुसखोर प्रवाशांचा उपद्रव सहन करावा…
Read More »